भारताला बलवान बनवू पहाणारी अग्नीपथ योजना !

संधीसाधू काँग्रेसनेही या योजनेला विरोध चालू ठेवला. त्यांना ‘नॅशनल हेरॉल्ड घोटाळा’ प्रकरणाला विरोध करण्यासाठी हे आयते कोलीत सापडले आहे. झारखंड काँग्रेसचे धर्मांध आमदार इरफान अंसारी यांनी तर ‘देशात रक्तपात झाला, तरीही आम्ही अग्नीपथ योजना लागू करू देणार नाही’, असे म्हटले आहे.

हिंसक आंदोलनांमध्ये लहान मुलांचा वाढता सहभाग चिंताजनक !

दंगलीमध्ये लहान मुले समोर असल्याने पोलिसांना निदर्शकांवर बळाचा वापर करता येत नाही; कारण काही अपरिमित घडले की, हेच लोक संयुक्त राष्ट्रांपर्यंत गळे काढतात आणि भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर मानहानी करायला मोकळे असतात. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित राखण्यासाठी या विषयाचा गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे.

हिंदु धर्माखेरीज अन्य कोणत्याही धर्माला इतक्या मोठ्या प्रमाणात कलंकित केले जात नाही ! – मारिया वर्थ, हिंदु धर्माच्या अभ्यासक आणि विचारवंत

हिंदु धर्म हा केवळ विश्वासावर नाही, तर ज्ञानावर आधारीत आहे. आमच्यासह जगाविषयी काय सत्य आहे, याचा खरोखरचा शोध या धर्मात घेतला आहे. ज्याला काही अर्थ नाही आणि ज्याची पडताळणी करता येत नाही, अशांवर विश्वास ठेवण्याची हिंदूंना आवश्यकता नाही. त्यांना पूर्ण स्वातंत्र्य आहे.

साधकांनो, आश्रमातील अन्नपूर्णा कक्षातील (स्वयंपाकघरातील) सेवांमध्ये सहभागी होऊन स्वतःची आध्यात्मिक उन्नती करून घ्या !

अन्नपूर्णा कक्षातील सेवेमुळे तनासह मनाचाही त्याग होतो. या सेवेतून जलद आध्यात्मिक उन्नती करण्याची भगवंताने दिलेली ही संधी दवडू नका !

सनातनच्या सात्त्विक उत्पादनांची अद्ययावत् सूची  प्रसारासाठी उपलब्ध !

सनातन-निर्मित सर्व सात्त्विक उत्पादनांची नावे आणि मूल्य असलेली सूची अद्ययावत करण्यात आली आहे. ही सूची नेहमीच्या संगणकीय पत्त्यावर उपलब्ध आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी अपार भाव असलेले देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील सनातनचे १७ वे संत पू. उमेश शेणै (वय ७३ वर्षे) !

२९.६.२०२२ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात पू. उमेश शेणै साधनेसाठी देवद आश्रमात आल्यावर त्यांना साधनेच्या दृष्टीने झालेला लाभ पाहिला. या भागात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या भेटीचे अविस्मरणीय क्षण, अन्य संतांच्या भेटी आणि ईश्वरी राज्याचे प्रतीक असलेला रामनाथी आश्रम या संदर्भातील सूत्रे पहाणार आहोत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘नाम, सत्संग, सत्सेवा, त्याग आणि प्रीती’ या साधनेच्या पाच टप्प्यांतून साधना करवून घेतल्याने आध्यात्मिक प्रगती झाल्याचे अनुभवणारे ६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे आधुनिक वैद्य प्रकाश घाळी (वय ७३ वर्षे) !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी प्रारंभी नाम, सत्संग, सत्सेवा, त्याग आणि प्रीती या ५ गोष्टी शिकवल्या. ‘या ५ टप्प्यांच्या माध्यमातून माझी प्रगती कोणत्या टप्प्याने अधिक झाली ?’, हे सांगणे मला कठीण आहे.

स्थुलातून नमस्कार न करण्याविषयी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेले दृष्टीकोन

‘एकदा मी परात्पर गुरु डॉक्टरांना म्हटले, ‘‘परम पूज्य, मी कधीच तुम्हाला स्थुलातून नमस्कार केला नाही.’’ त्यावर ते म्हणाले, ‘‘स्थुलातून नमस्कार करण्यात १ मिनीट वेळ वाया घालवण्यापेक्षा ‘सत्सेवा’ करणे अधिक महत्त्वाची आहे. मला नमस्कार करण्यात कशाला वेळ घालवायचा !’’