स्वातंत्र्यवीर सावरकरांना अवमानित करण्याचे षड्यंत्र

हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष परिसंवाद : चर्चा हिन्दू राष्ट्र की !

विजयादशमीविषयी संत आणि सद्गुरु यांचे अमूल्य विचार !

‘देवीने नवरात्रोत्सवाच्या माध्यमातून दैवी विचार आणि बलशक्ती घेऊन दुष्ट शक्तींना नामशेष करण्यासाठीच सीमोल्लंघन केले होते. हे कार्य कायमस्वरूपी आहे.’

आजचा वाढदिवस : कु. जयमीत दीपेश परमार याचा आठवा वाढदिवस आहे.

आश्विन शुक्ल पक्ष दशमी (विजयादशमी, १५.१०.२०२१) या दिवशी रायपूर (छत्तीसगड) येथील कु. जयमीत दीपेश परमार याचा आठवा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आई-वडिलांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.

विजयादशमीचे खरे माहात्म्य काय आहे ?

हे दशमहा विद्याशक्ती जगदंबे, आमच्यातील आत्मस्वरूपाची ओळख होऊन आमच्याकडून साधना होऊ दे, ही तुझ्या चरणी प्रार्थना !

तेव्हा ‘सेक्युलर’वाले (निधर्मी)कुठे होते ?

‘आज घुसखोर रोहिंग्यांना हाकलले, तर ‘सेक्युलर’ (निधर्मी) आणि डाव्या विचारसरणीचे लोक स्वत:ची छाती बडवण्यास प्रारंभ करतात; मात्र ज्या वेळी लाखो काश्मिरी हिंदूंना स्वत:च्या देशात विस्थापित होऊन तंबूत रहावे लागले , तेव्हा हे ‘सेक्युलर’….

नेत्यांचे पुतळे सरकारी अनुमती घेतल्यानंतर कुठेही बसवले जात नाहीत, त्यामुळे त्यांचे रक्षण करता आले पाहिजे !

‘मद्रास उच्च न्यायालयाने तमिळनाडू सरकारला येत्या ६ मासांमध्ये राज्यातील सार्वजनिक ठिकाणी आणि महामार्ग येथे उभारण्यात आलेले नेत्यांचे पुतळे हटवून ते ‘लीडर्स पार्क’ (नेत्यांच्या पुतळ्यांचे उद्यान) बनवून तेथे स्थापित करावेत.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने आयोजित ऑनलाईन सत्संग शृंखला (हिंदी)

नामजप सत्संग : नवरात्रोत्सव विशेष सत्संग शृंखला (भाग १०)
भावसत्संग : भक्त श्रीधरवर झाली माता जगदंबेची कृपा !
धर्मसंवाद : नवरात्र विशेष (भाग ४)

रोहिंग्यांना पद्धतशीरपणे भारतात घुसवले जाणे, ही वस्तूस्थिती – अधिवक्ता राजीवकुमार नाथ

आसामची सहस्रो किलोमीटरची सीमा म्यानमारला लागून आहे.

अमानवीय रोहिंग्यांना मानवतेच्या दृष्टीने भारतात राहू देणे हे देशहितासाठी घातक ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन, सर्वोच्च न्यायालय

म्यानमारमधील रोहिंग्या मुसलमानांना एका मोठ्या षड्यंत्रांतर्गत भारतात बेकायदेशीररित्या घुसवण्यात आले आहे.