बांगलादेशी घुसखोरी – राष्‍ट्रासाठी घातक !

देशाचे स्‍वातंत्र्य अबाधित रहावे; म्‍हणून आपल्‍या वीर सैनिकांनी हौतात्‍म्‍य स्‍वीकारले. अनेक जण जायबंदी झाले. तथापि शासनकर्त्‍यांनी मात्र देशभक्‍तांचा त्‍याग, शौर्य, बलीदान यांचा अपमान करून स्‍वतःची राजकीय सत्ता टिकून राहण्‍यासाठी घुसखोरांना अभय दिले आहे !

स्‍वामी वरदानंद यांची ‘वरदवाणी’ !

धर्मस्‍थापनेसाठी करावे लागणारे राजकारण कुशलतेने करावे लागते. त्‍याचा महान आदर्श श्रीकृष्‍णाने आपल्‍या वर्तनाने निर्माण केला आहे. ‘दुष्‍ट घातकी दुर्जनांशी ‘जशास तसे’ हीच नीती’, हे लक्षात न ठेवल्‍यामुळेच आपल्‍या राष्‍ट्राची अपरिमित हानी झाली आहे.

बांगलादेशी आणि रोहिंग्‍या घुसखोरी : देशांतर्गत सुरक्षेला आव्‍हान देणारी !

गेल्‍या काही वर्षांतील घटना पहाता देशाची राजधानी देहली ही प्रतिवर्षी हिंसाचारामध्‍ये होरपळून निघाली आहे. यामध्‍ये नियोजनबद्ध पद्धतीने हिंदु समाजाला घेरून आक्रमणे केली गेली.

‘ब्रिक्‍स’ संघटना विस्‍तारली; पण त्‍याचा भारत आणि जागतिक अर्थकारण यांवर होणारा परिणाम !

युक्रेन युद्धानंतर रशियावर अमेरिकेने ५ सहस्रांहून अधिक आर्थिक निर्बंध घातले असून अनेक राष्‍ट्रे यामध्‍ये सहभागी झालेली आहेत. त्‍यामुळे ‘ब्रिक्‍स’ संघटनेमध्‍ये भारत काय भूमिका घेतो ? याकडे जगाचे लक्ष लागून राहिले होते.

‘भारता’ला आंतरराष्ट्रीय मान्यता !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील व्यवस्थांचे आंतरराष्ट्रीयीकरण करतांना, विदेशींना भारताच्या वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींचे दर्शन घडवून त्यांचे भारतीयीकरण करण्याचा, भारताच्या क्षमतेला आंतरराष्ट्रीय ओळख मिळवून देण्याचा स्तुत्य प्रयत्न केला आहे.

रोगापेक्षा इलाज भयंकर !

‘परस्त्री मातेसमान’ मानणारी आपली संस्कृती आहे. धर्माचरण करणारा समाज निर्माण करण्याचे दायित्व न घेता, समाज उद्ध्वस्त करणार्‍या उपाययोजना सुचवणार्‍यांना जागृत समाजाने विरोध केला पाहिजे ! 

‘आतंकवाद कसा संपवायचा ?’, हे शिकवणारी छत्रपती शिवरायांची ‘वाघनखे’ पुन्हा महाराष्ट्रात येणार !

छत्रपती शिवरायांची तलवार आणि वाघनखे इंग्रजांनी इंग्लडला नेली. ऐतिहासिक संशोधनातून असे दिसून आले आहे की, सध्या ही तलवार ‘सेंट जेम्स पॅलेस’मधील ‘रॉयल कलेक्शन’चा भाग आहे

वास्तू आनंददायी होण्यासाठी सदनिकांमध्ये (फ्लॅटपद्धतीत) वास्तूशास्त्राचा उपयोग कसा करावा ?

‘सदनिकेमध्ये वास्तूशास्त्राचा उपयोग कसा करावा ?’, यांविषयीची माहिती येथे देत आहोत.

रात्रीची झोप पूर्ण व्हायला हवी

‘काही जण रात्री उशिरापर्यंत जागरण करतात आणि पुन्हा पहाटेही लवकर उठतात. एखादा दिवस असे झाल्यास फारसे काही होत नाही; परंतु नेहमीच असे केल्याने त्याचे शरिरावर गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात.

भारताच्या अमर्यादित शक्तीचा परिचय करून देणारा जागतिक विश्वबंधुत्व दिन !

‘जगभरात ११ सप्टेंबर हा दिवस ‘विश्वबंधुत्व दिन’ म्हणून साजरा करण्यात आला. ११ सप्टेंबर १८९३ या दिवशी स्वामी विवेकानंद यांनी शिकागो येथील ‘सर्वधर्म परिषदे’त केलेल्या अतिशय प्रभावी भाषणामुळे संपूर्ण जगाला भारताच्या हिंदुत्वाच्या कल्पनेची माहिती मिळाली.