व्यक्तीला साधनेमुळे होणारा आध्यात्मिक स्तरावरील लाभ तिच्या स्त्री किंवा पुरुष असण्यावर अवलंबून नसणे

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले लिखित आणि आध्यात्मिक संशोधनावर आधारित शोधनिबंध एप्रिल २०२३ मध्ये वैज्ञानिक परिषदेत सादर

वरील शोधनिबंधाचे सहलेखक ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. शॉन क्लार्क (महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधन गटाचे मुख्य सदस्य) आहेत. ऑक्टोबर २०१६ ते ३० एप्रिल २०२३ या कालावधीत महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने १८ राष्ट्रीय आणि ८७ आंतरराष्ट्रीय अशा एकूण १०५ वैज्ञानिक पिरषदांमध्ये शोधनिबंध सादर केले आहेत.

‘भाजी चिरण्याची योग्य पद्धत’ या संदर्भातील संशोधन

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने स्वयंपाकाचे आचार, स्वयंपाकातील घटक, स्वयंपाक बनवण्याच्या पद्धती इत्यादींच्या संदर्भात विपुल संशोधन करण्यात येत आहे.

‘शिलान्यास’ विधीचा विधीतील घटकांवर सकारात्मक परिणाम होणे !

एखाद्या वास्तूची निर्मिती करतांना विविध प्रकारच्या अडचणी येऊ शकतात. त्यामुळे बांधकाम पूर्ण होण्यास विलंब होऊ शकतो. शिलान्यास विधी केल्याने देवतांचे आशीर्वाद मिळून बांधकाम निर्विघ्नपणे पूर्ण होण्यास साहाय्य होते.

शाश्वत आनंदप्राप्तीसाठी आध्यात्मिक स्तरावर प्रयत्न करणे आवश्यक ! – शॉन क्लार्क, फोंडा, गोवा

प्रत्येकाने अध्यात्मशास्त्रानुसार ही साधना केली, तर कालांतराने ती व्यक्ती परमानंदाची किंवा आपल्यातील दैवी तत्त्वाची अनुभूती घेऊ शकते.

व्यक्तीची आध्यात्मिक स्तरावरील वैशिष्ट्ये तिच्या स्त्री किंवा पुरुष असण्यावर अवलंबून नसणे

श्रीलंका येथे आयोजित द एट्थ वर्ल्ड कॉन्फरन्स ऑन वुमेन्स स्टडीज (The 8 th World Conference on Womens Studies (WCWS २०२२)) या आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेत उत्कृष्ट सादरीकरण पुरस्कार प्राप्त संशोधन !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले लिखित ३ शोधनिबंध मार्च २०२३ मध्ये वैज्ञानिक परिषदेमध्ये सादर

सर्व शोधनिबंधांचे लेखक महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, तर सहलेखक ६५ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. शॉन क्लार्क (महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधन गटाचे मुख्य सदस्य) आहेत.

सप्तदेवतांच्या मराठी भाषेतील देवनागरी लिपीतील नावांतून पुष्कळ प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होणे

कोणत्याही उपचारपद्धतीत आध्यात्मिक साधनांचा वापर करणे, हे मानवाच्या कल्याणासाठी महत्त्वाचे आहे !

सनातनच्या आश्रमात प्रतिष्ठित केलेल्या ‘श्रीराम शाळिग्रामा’मध्ये पुष्कळ प्रमाणात चैतन्य असणे

सप्तर्षींच्या आज्ञेनुसार रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात श्रीराम शाळिग्रामाची (टीप) प्रतिष्ठापना चैतन्यमय वातावरणात करण्यात आली.प्रतिष्ठापनेनंतर श्रीराम शाळिग्रामावर गुलाबजल आणि दूध यांचा अभिषेक करण्यात आला.

गुढीपूजनाचा पूजनातील सर्व घटकांवर सकारात्मक परिणाम होणे

‘गुढीपूजनाचा पूजक, पुरोहित, पूजेतील घटक आणि पूजनाच्या वेळी उपस्थित असणारे साधक यांच्यावर आध्यात्मिकदृष्ट्या काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे एक चाचणी करण्यात आली. याचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.