श्राद्ध-पक्ष करण्यामागील कार्यकारणभाव, त्यामुळे मनुष्याला होणारे लाभ आणि न केल्यास होणारा परिणाम !
प्रतिवर्षी श्राद्ध केल्याने आपण पितृऋणातून मुक्त होतो. विष्णुपुराणात म्हटले आहे, ‘श्राद्धामुळे पितृगण तृप्त होऊन आपल्या वंशजांच्या समस्त इच्छा पूर्ण करतात.’