मोदी सरकारवरील कर्ज आणि भारताला कर्ज का मिळते ? याची कारणमीमांसा !
खरे तर आताच्या केंद्र सरकारला म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला कर्ज का मिळत आहे ? याविषयीचा ऊहापोह या लेखात केला आहे.
खरे तर आताच्या केंद्र सरकारला म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला कर्ज का मिळत आहे ? याविषयीचा ऊहापोह या लेखात केला आहे.
एका राजकारणी व्यक्तीने ५ दिवसांपूर्वी ‘राम मांसाहारीहोता’, असे (अकलेचे ?) तारे तोडले. त्यावर स्पष्टीकरण खालीलप्रमाणे आहे
बेळगाव जिल्ह्यातील वंटमुरी गावात ११ डिसेंबरला माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. एका महिलेला मारहाण करत तिची विवस्त्र धिंड काढण्यात आली.
‘पूर्वीच्या काळी स्त्रियांना शिक्षण मिळत नव्हते. इंग्रज आल्यानंतरच महिलांना भारतात शिक्षण खुले झाले’, असा अपप्रचार अनेकदा केला जातो. त्याचे खंडण करणारा लेख येथे देत आहोत.
‘पीसीओडी’सारखा आजार दुर्लक्षित केल्यास भविष्यात मधुमेह, स्थूलता किंवा इतर संप्रेरकांचे असंतुलन होणे, अशा समस्या निर्माण होऊ शकतात; म्हणून प्रत्येक स्त्रीने आपल्या आरोग्याविषयी वेळेत सजग होणे आवश्यक आहे.
‘भौतिकशास्त्रे ही मनुष्याच्या इहलोकाच्या सुखाचा विचार करतात; पण धर्मशास्त्र हे मानवाच्या इहलोकाच्या सुखासह परलोकाच्या सुखाचाही विचार करते. ‘
निधर्मीवादी सहिष्णु हिंदु धर्मियांवर टीका करतात, ते इस्लाम आणि ख्रिस्ती पंथियांवर कोणतीही टिपणी करण्याचे धाडस करत नाहीत !
एरव्ही ज्या ठिकाणी २ ते ५ फूट उंच बर्फ जमा होतो, त्या ठिकाणीसुद्धा एक इंचही बर्फ पडलेला नाही. यामुळे काश्मीरमध्ये येणारे पर्यटक अप्रसन्न होत असल्याचे दिसून येत आहे.
वित्तपुरवठा वाढवण्यासाठी देशांतर्गत महसूल उभारणी, भ्रष्टाचारावर नियंत्रण आणि कार्यक्षमता वाढवणे, हे प्रभावी मार्ग आहेत !
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या ‘सेट विभागा’कडून घेण्यात आलेल्या या परीक्षेमध्ये वर्ष २०१९ मध्ये झालेल्या ‘सेट’ परीक्षेची प्रश्नपत्रिका जशी आहे तशी (‘कॉपी पेस्ट’) करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला.