आर्य-अनार्य यासंबंधीचे सिद्धांतच चुकीचे !

आज, २२ डिसेंबर या दिवशी वडाळामहादेव (जिल्हा अहिल्यानगर) येथील प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांची पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने…

संपादकीय : निर्नायकी ‘इंडिया’ !

स्वतःचा नेताही ठरवू न शकणारे विरोधी पक्ष १४० कोटी भारतियांचे भविष्य काय ठरवणार ?

संपादकीय : ‘नाटकी’ खासदार !

संसदेत गदारोळ घालणार्‍या विरोधी पक्षांच्या १४१ खासदारांना या अधिवेशनापुरते निलंबित केल्याने विरोधकांचा चांगलाच तीळपापड झाला आहे. या खासदारांनी स्वतःच्या निलंबनाचा ….

राममंदिराची उभारणी : कालचक्राचा महिमा आणि त्याचे सामर्थ्य !

‘काळ हा अनंत आहे. त्याच्यासमोर कुणाचेही काही चालत नाही. तो सर्वांत बलवान असून समुद्राला सुद्धा नष्ट करतो. आकाशातील सर्व नक्षत्र अस्तंगत करण्याची क्षमता काळात आहे.

मंदिरांचे पावित्र्यभंग नको !

मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्ये अरेरा कॉलनी येथे अन्नपूर्णादेवीच्या मंदिरात देवीला फूल, नारळ, पेढे किंवा नैवेद्य नाही, तर चक्क ‘सॅनिटरी पॅड’ अर्पण करण्याचा निर्णय घेण्यात आला.

‘ड्रग्ज’विरोधी (अमली पदार्थविरोधी) कारवाया आणि कायद्यातील सुधारणा !

विधीमंडळाच्या प्रत्येक अधिवेशनात आवर्जून चर्चेला येणार्‍या काही विषयांमध्ये ‘अमली पदार्थांची तस्करी’ हा एक विषय आहे. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनातही एका लक्षवेधी सूचनेद्वारे हा विषय पुन्हा चर्चेला आला. या वेळीही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर उत्तर दिले; परंतु या वेळी राज्यातील अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी आधुनिक पद्धतीचा उपयोग आणि अमली पदार्थविरोधी कारवायांतील कच्चे दुवे यांविषयी गृहमंत्र्यांनी … Read more

संपादकीय : विद्यार्थी कि परीक्षार्थी ?

‘विद्यार्थ्यांना संस्कारक्षम घडवणे’, ही दिशा स्पष्ट असेल, तर परीक्षेचा ताण कुणालाच रहाणार नाही !

‘जुने ते सोने’ !

‘विद्यार्थ्यांना पाटी किंवा वही यांवर लेखणीने अक्षर गिरवायला न शिकवता त्यांना ‘टॅबलेट’, संगणक आदी डिजिटल उपकरणांवर शिक्षण दिल्यामुळे मुलांचे मूलभूत कौशल्य न्यून होत आहे’, असे संशोधन स्वीडनमधील तज्ञांनी केले आहे.

शासन अध्यादेश आणि परिपत्रक यांना उशीर होण्यामागील कारणमीमांसा

‘प्रशासनाकडून अत्यंत छोट्या कामांकरता विनाकारण अडवणूक वा वेळकाढूपणा केला जातो, केवळ एका स्वाक्षरी करण्यासाठी ६ मास वाट पहावी लागते. अशा प्रशासकीय अधिकार्‍यांवर ‘सेवा कायद्या’नुसार वेळेतच कारवाई करणे आवश्यक आहे’, अशी मागणी अनेक आमदारांनी केली आहे.

आतंकवाद्यांच्या निशाण्यावर महाराष्ट्र…?

भिवंडीजवळील पडघा जसा ‘इसिस’चा जिल्हा घोषित करण्यात आला, तसेच देशात अशा प्रकारचे ‘छोटे पाकिस्तान’ अनेक ठिकाणी आहेत आणि तिथे बाहेरचा माणूस सहजासहजी जाऊ शकत नाही.