‘न्यूज १८ इंडिया’ या वृत्तवाहिनीला ५० सहस्र रुपयांचा दंड

‘न्यूज ब्रॉडकास्टिंग अँड डिजिटल स्टँडर्ड्स अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया’ने (‘एन्.बी.डी.एस्.ए.’ने) ‘न्यूज १८ इंडिया’ या वृत्तवाहिनीला चर्चासत्रात सहभागी हिजाब समर्थक मुसलमानांना ‘अल् कायदा’ या आतंकवादी संघटनेचे समर्थक असल्याचे म्हटल्याने ५० सहस्र रुपयांचा दंड ठोठावला आहे.

कोणत्याही पक्षाने परमाणु पर्यायाचा विचार करू नये ! – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी रशियाचे संरक्षणमंत्री सर्गेई शोइगू यांच्याशी दूरभाषवर नुकतीच चर्चा केली. रशिया-युक्रेन संघर्षासंदर्भात भूमिका स्पष्ट करतांना सिंह म्हणाले की, कोणत्याही पक्षाने परमाणु पर्यायाचा विचार करू नये.

अंदमानच्या माजी मुख्य सचिवांच्या निवासस्थानी २० महिलांना नेण्यात आल्याची माहिती

अंदमान आणि निकोबारमध्ये लैंगिक शोषणाच्या बदल्यात काही महिलांना नोकरी देण्यात आल्याचा घोटाळा समोर आला आहे. अंदमान आणि निकोबारचे माजी मुख्य सचिव जितेंद्र नरेन अन् कामगार आयुक्त आर्.एल्. ऋषी यांच्याविरोधात २१ वर्षीय महिलेने सामूहिक बलात्कार आणि लैंगिक अत्याचारांचे आरोप केले आहेत.

वसंतकुंज स्मशानभूमीच्या स्थलांतराच्या देहली उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने दिली स्थगिती

‘जर प्रत्येक रहिवासी संघटनेने स्मशानभूमी स्थलांतरित करण्याचा प्रयत्न केला, तर शहराच्या हद्दीत एकही स्मशानभूमी शिल्लक रहाणार नाही’, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

मला सगळ्यांची बायका-मुले आणि घरे ठाऊक आहेत ! – ‘झोमॅटो’चा ‘डिलिव्हरी बॉय’ नदीम याची धमकी

असे धर्मांध नोकरी करण्याच्या नावाखाली लोकांची कशी माहिती गोळा करतात, हेच यावरून लक्षात येते !  या माहितीचा ते वापर लव्ह जिहादसाठी  करत नसतील कशावरून ?

अल्पसंख्यांक समुदायातील व्यक्ती बांगलादेशाची पंतप्रधान झाल्यास आम्ही स्वीकारणार नाही !

अन्य देशामध्ये जर तेथील अल्पसंख्यांक समुदायातील व्यक्ती पंतप्रधान झाली, तर आम्ही टाळ्या वाजवतो; परंतु जर अल्पसंख्यांक समुदायातील कुणी व्यक्ती आमच्या देशाची (बांगलादेशाची) पंतप्रधान झाली, तर आम्ही ते स्वीकारू शकत नाही, – तस्लिमा नसरीन

अन्य कोणत्याही इस्लामी देशांमध्ये मिळत नाही, इतके भारतातील मुसलमानांना स्वातंत्र्य !

आय.ए.एस्. अधिकारी शाह फैसल यांचा मुसलमानांना घरचा अहेर

भारतीय नोटांवर श्रीलक्ष्मी आणि श्रीगणेश यांचे चित्र छापावे !

देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजवरीवाल यांची मागणी

युक्रेनमधील भारतियांनी तातडीने देश सोडावा ! – भारत सरकारचा सल्ला

भारतीय नागरिकांच्या साहाय्यासाठी दूतावासाकडून +३८०९३३५५९९५८, +३८०६३५९१७८८१ आणि + ३८०६७८७४५९४५ हे ३ हेल्पलाईन क्रमांकही प्रसारित करण्यात आले आहेत.

भारतासह जगभरात दिसले खंडग्रास सूर्यग्रहण

वर्ष २०२२ मधील शेवटचे सूर्यग्रहण २५ ऑक्टोबर या दिवशी भारताचा काही भाग वगळता सर्वत्र पहाता आले. खंडग्रास असणार्‍या या ग्रहणाचे वेध पहाटे साडेतीन वाजल्यापासून लागले होते.