‘ब्रेकफास्ट (सकाळी अल्पाहार करणे)’ ही आपली संस्कृती नव्हे !
सूर्य वर येऊन आजूबाजूचे दव निघून गेल्यानंतरच ज्याप्रमाणे पालापाचोळा सहजपणे जाळता येतो, त्याप्रमाणे सूर्य वर आल्यावर अन्नही चांगले पचते. यामुळे अल्पाहार न करता सकाळी ११ नंतर चांगली भूक लागेल तेव्हा थेट जेवलेलेच चांगले.