सर्व साधकांचा आधार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले


श्री. अरविंद ठक्कर (वय ६४ वर्षे) : गुरुदेव, आपल्याला सर्व साधकांची चिंता असते. ही आपली अपार प्रीतीच आहे.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : नाही. मला कुणाचीच चिंता नसते; कारण चिंता ही मानसिक स्तरावरची असते. मी आध्यात्मिक स्तरावर विचार करतो. ‘साधकाची आध्यात्मिक प्रगती व्हायला पाहिजे’, हाच माझ्या मनात विचार असतो.