आश्रम सोडतांना वास्तुदेवतेप्रती कृतज्ञता व्यक्त करून ‘कृतज्ञताभाव कसा असावा ?’, हे शिकवणारे प.पू. डॉक्टर !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

फोंडा येथील सुखसागर आश्रम सोडतांना प.पू. डॉक्टर साधकांना म्हणाले, ‘‘या आश्रमाने आपल्याला पुष्कळ काही दिले आहे.’’ ते तेथून निघतांना आश्रमाला, सर्व भिंती, दारे आणि खिडक्या यांना हात लावून अन् नमस्कार करून आले. त्यांनी वास्तुदेवतेला नमस्कार करून कृतज्ञता व्यक्त केली. ’ – पू. (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ (१०.३.२०१५)