स्वामी विवेकानंद यांची शिकवण

धीर व्हा, साहसी व्हा. माझ्या संतानांनी (मुलांनी) प्रथम वीर बनले पाहिजे. कोणत्याही कारणाने सत्याशी थोडीही तडजोड करू नका. नाना प्रकारची प्रलोभने समोर असूनही जर तुम्ही सत्याला चिकटून रहाल, तर तुमच्या ठायी अशी दैवीशक्ती उत्पन्न होईल की, जिच्यासमोर तुम्ही ज्या गोष्टी सत्य मानत नाही, त्यांच्यासंबंधी तुमच्याशी बोलण्यास लोकांना भय वाटेल. सतत १४ वर्षे तुम्ही जर कठोरपणे सत्याचे अखंड पालन करू शकला, तर तुम्ही जे काही म्हणाल, त्यावर लोक पक्का विश्वास ठेवतील.
(साभार : ‘स्वामी विवेकानंद म्हणतात’, रामकृष्ण मठ, नागपूर.)
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’त मोठा घोटाळा होऊनही प्रशासनाला तो कळत का नाही ?
हत्तींपासून जनतेचे रक्षण करू न शकणारे प्रशासन राज्य करण्याच्या लायकीचे आहे का ?
चांगल्यात चांगले कार्य करण्यासाठी अहं न्यून असण्याचे महत्त्व !
यंदा गोव्यासह संपूर्ण देशात सरासरीपेक्षा अल्प पाऊस पडणार असल्याने प्रशासन यावर उपाय म्हणून काय करत आहे ? हे त्यांनी सांगितले पाहिजे !
धर्मस्वातंत्र्याचा संकोच करण्याचा अधिकार प्रशासनाला आहे !
सामाजिक आणि राष्ट्रीय लाभाच्या अनुषंगाने हिंदूंची उदासीनता !