केंद्र सरकारचा नवीन नियम

नवी देहली – कार्यालयांमध्ये उशिरा येणार्या कर्मचार्यांविषयी केंद्र सरकारने नवीन नियम लागू केला आहे. जर एखादा कर्मचारी कार्यालयात उशिरा पोचला, तर त्याचा कामाचा केवळ अर्धा दिवस मोजला जाईल, म्हणजेच त्याला अर्ध्या प्रासंगिक रजेसाठी अर्ज करावा लागणार आहे. जनतेकडून आलेल्या तक्रारी लक्षात घेऊन केंद्राने हा नियम लागू केला आहे.
केंद्र सरकारने कर्मचार्यांना कार्यालयीन वेळेत १५ मिनिटांची सूट दिली आहे. यापेक्षा अधिक विलंब झाल्यास तोे अर्धा दिवस म्हणून गणला जाईल.
संपादकीय भूमिकाअनेक दशके असा प्रकार चालू असतांना आता हा निर्णय घेतला गेला, हेही नसे थोडके ! आता याच प्रमाणे मतदारसंघात काम न करणारे, संसदेत उपस्थित न रहाणारे, संसदेत उशिरा येणारे खासदार, तसेच मंत्री यांच्यावरही कारवाई केली पाहिजे ! |
६० वर्षांच्या अबरार याने ४ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून केला बलात्कार
Ayodhya RamMandir Theft Row : श्रीराममंदिरातील दान चोरीतील ५ आरोपींची घरे जवळजवळ असल्याचे उघड
आसामच्या माजी पोलीस उपमहानिरीक्षकांची ५३ कोटी रुपयांची संपत्ती जप्त !
Kailash Vijayvargiya On RSS : रा.स्व. संघात गर्दी वाढल्याने चांगल्या लोकांची कमतरता !
फोर्ट (मुंबई) येथील शासकीय जागेच्या प्रकरणी चर्चला जिल्हाधिकार्यांकडून थकित पैशांच्या वसुलीची नोटीस !
Foreign Universities In India : १५ विदेशी विद्यापिठांना भारतात शाखा चालू करण्यास संमत्ती