परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी चीनला सुनावले !

टोकियो (जपान) – अनेक सूत्रांवर आमचे (भारत-चीन) एकमत नाही. आमचे शेजारी लिखित करारांचे उल्लंघन करतात, तेव्हा ही चिंतेची गोष्ट आहे. यामुळे दोन्ही देशांच्या संबंधांच्या स्थिरतेवर प्रश्न निर्माण होतात, असे विधान भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी येथे केले. ते येथे रायसिना गोलमेज परिषदेत बोलत होते. जयशंकर म्हणाले की, वर्ष १९७५ ते २०२० या काळात सीमेवर शांतता होती. वर्ष २०२० मध्ये गलवान संघर्षानंतर सर्व काही पालटले आहे.
Not observing written agreements raises question on intentions: Jaishankar on China
Read @ANI Story | https://t.co/ptrAk779g4#Jaishankar #China #India pic.twitter.com/06tHSc6izh
— ANI Digital (@ani_digital) March 7, 2024
चीनला लक्ष्य करतांना डॉ. जयशंकर म्हणाले की, जग पालटत आहे आणि भारताचे इतर देशांसमवेतचे संबंधही पालटत आहेत.
‘एक भक्कम पाकिस्तान अमेरिकेच्या हितासाठी अत्यंत आवश्यक !’ – अमेरिका
Trump Warns Iran : आमच्या सैनिकांना हात जरी लावला, तरी युद्ध पेटेल !
भारत बळजबरीने घुसखोरांना बांगलादेशात ढकलत आहे ! – Bangladesh Allegation
पंतप्रधान मोदी मला फार आवडतात, ते माझे चांगले मित्र ! – Donald Trump
भारतावर दबाव आणणे जागतिक स्थिरतेसाठी अत्यंत घातक ! – Russia President Putin
US Iran War : अमेरिकेच्या संसदेत इराणविरुद्धचे युद्ध थांबवण्याचा ठराव संमत