परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी चीनला सुनावले !

टोकियो (जपान) – अनेक सूत्रांवर आमचे (भारत-चीन) एकमत नाही. आमचे शेजारी लिखित करारांचे उल्लंघन करतात, तेव्हा ही चिंतेची गोष्ट आहे. यामुळे दोन्ही देशांच्या संबंधांच्या स्थिरतेवर प्रश्न निर्माण होतात, असे विधान भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी येथे केले. ते येथे रायसिना गोलमेज परिषदेत बोलत होते. जयशंकर म्हणाले की, वर्ष १९७५ ते २०२० या काळात सीमेवर शांतता होती. वर्ष २०२० मध्ये गलवान संघर्षानंतर सर्व काही पालटले आहे.
Not observing written agreements raises question on intentions: Jaishankar on China
Read @ANI Story | https://t.co/ptrAk779g4#Jaishankar #China #India pic.twitter.com/06tHSc6izh
— ANI Digital (@ani_digital) March 7, 2024
चीनला लक्ष्य करतांना डॉ. जयशंकर म्हणाले की, जग पालटत आहे आणि भारताचे इतर देशांसमवेतचे संबंधही पालटत आहेत.
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले
(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार काश्मीरचे सूत्र सोडवावे !’ – Pakistan
राजकारण करायचे असेल, तर गणवेश उतरवून निवडणुकीत भाग घ्या ! – Maulana Fazlur Rehman