डॉक्टर, तसेच वैद्याचार्य सद्गुरु (कै.) वसंत बाळाजी आठवले आणि डॉ. कमलेश वसंत आठवले लिखित सनातनचे आयुर्वेदीय मालिकेतील ग्रंथ !
‘आयुर्वेद’ या भारतीय वैद्यकशास्त्राचे महत्त्व पाश्चात्त्यांना समजले आहे; म्हणून ते आयुर्वेदाच्या औषधांचे ‘पेटंट’ घेऊ पहातात. दुर्दैवाने भारतियांना आयुर्वेदाचे महत्त्व वाटत नाही ! ‘ॲलोपॅथी’त नव्हे, तर आयुर्वेदात रोग मुळापासून नष्ट करण्याची क्षमता आहे. यासाठी आयुर्वेद अनुसरा !

♦ छातीत दुखणे, हृदयरोग आदी विकारांवर आयुर्वेदीय उपचार

• आयुर्वेदानुसार हृदयरोगाची कारणे कोणती ?
• हृदयविकार असलेल्या मुलांना कसे हाताळावे ?
• हृदयविकाराचा झटका (हार्ट ॲटॅक) येऊ नये; म्हणून कोणती काळजी घेणे आवश्यक असते ?
♦ रक्तदाबादी विकारांवर आयुर्वेदीय उपचार (हृदयरोग्यांसाठीच्या दिनचर्येसह)

• रक्तदाब अधिक असल्यावर कोणती काळजी घ्यावी ?
• ई.सी.जी. चाचणी का करतात ?
• हृदयविकारांत कोणते उपचार केले जातात ?
• हृदयरोग्याने काय खावे आणि काय खाऊ नये ?
वाचा ‘आयुर्वेद’ ग्रंथमालिकेतील अन्य ग्रंथ !
♦ नाक, घसा अन् स्वरयंत्र यांच्या विकारांवर आयुर्वेदीय उपचार
♦ निद्रानाश, डोकेदुखी, मूर्च्छा आदी विकारांवर आयुर्वेदीय उपचार
♦ आकडी, अर्धांगवात, पांगळेपणा आदी विकारांवर आयुर्वेदीय उपचार
सनातनच्या ग्रंथांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी

प्रेमळ आणि इतरांना निरपेक्षतेने साहाय्य करणारे फोंडा (गोवा) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. आत्माराम जोशी (वय ८० वर्षे) !
सनातन संस्थेच्या वतीने मथुरा येथे ५ दिवसांचा ‘सनातन संस्कार प्रशिक्षण वर्ग’ पार पडला !
निःस्वार्थी प्रेमाचे महत्त्व !
वीर सावरकर उवाच
प्रभुदेसाई कुटुंबियांनी अनुभवलेली गुरुकृपा आणि त्यांचा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती असलेला भाव !
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’त मोठा घोटाळा होऊनही प्रशासनाला तो कळत का नाही ?