फलक प्रसिद्धीकरता
११ ऑगस्ट २०१२ या दिवशी मुंबईतील आझाद मैदानात घडवलेल्या दंगलीच्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने रझा अकादमीकडून ३६ लाख रुपयांची वसुली करण्याचा आदेश दिला; पण ११ वर्षांनंतरही ही वसुली झालेली नाही.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/685396.html
ढोंगी कॉकरोच जनता पक्षाचे खरे स्वरूप जाणा !
हे सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद !
बांगलादेशातील हिंदूंचे रक्षण आता देवाच्याच हाती !
मुलांना धर्मशिक्षण मिळत नसल्याचा दुष्परिणाम जाणा !
भारत असा निर्णय कधी घेणार ?
सरकारी यंत्रणा हे का पहात नाही ?