
कोल्हापूर – कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणाची सुनावणी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस्.एस्. तांबे यांच्यासमोर चालू आहे. या प्रकरणी ३ एप्रिलला सरकार पक्षाच्या वतीने मुंबई येथील पंच विजयकुमार नार्वेकर, तर कोल्हापूर येथील पंच सुनील जाधव यांची साक्ष नोंदवण्यात आली. या प्रकरणातील संशयित डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांच्या वतीने अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी, संशयित भारत कुरणे यांच्या वतीने अधिवक्ता प्रवीण करोशी यांनी आणि संशयित अमोल काळे, वासुदेव सूर्यवंशी, अमित डेगवेकर, अमित बद्दी, गणेश मिस्कीन यांच्या वतीने अधिवक्ता समीर पटवर्धन यांनी पंचांची उलट तपासणी घेतली. सरकार पक्षाच्या वतीने अधिवक्ता शिवाजीराव राणे यांनी काम पाहिले.
नेत्रदीपक रिंगण आणि बंधूभेटीनंतर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज अन् जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पंढरपूरमध्ये आगमन !
जलदगती न्यायालये स्थापन करण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत ! – डॉ. सावंत, मुख्यमंत्री
‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा आजपासून खांडोळा येथून शुभारंभ होणार
‘मराठी अभ्यास केंद्रा’ची मराठी शाळांतील इंग्रजी बालवाड्यांविरुद्ध बैठक !
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून गोमांसाची तस्करी करणारे वाहन पकडले; दीड टन मांस जप्त
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन !