
मुंबई, २८ फेब्रुवारी (वार्ता.) – कांदा, लसूण, कापूस यांना भाव मिळालाच पाहिजे, अशा घोषणा देत विरोधकांनी २८ फेब्रुवारी या दिवशी विधीमंडळाच्या पायर्यांवर आंदोलन केले. गळ्यात कांदा-लसूण यांच्या माळा घालत विरोधकांनी सरकारचा धिक्कार केला. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांचे आमदार आंदोलनात सहभागी झाले होते. अन्य शेती उत्पादनांना भाव मिळावा, अशी मागणी विरोधकांनी केली.
Mumbai NCP Protest : गळ्यात कांद्याच्या, कापसाच्या माळा, विधानभवनात राष्ट्रवादीच्या आमदारांकडून आंदोलनhttps://t.co/heglSOtpCz#nashik #nashiknews #mumbai #BudgetSession
— ABP माझा (@abpmajhatv) February 28, 2023
भंडारा येथे अन्न आणि औषध प्रशासनाची २ औषध प्रतिष्ठानांवर कारवाई !
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !
वाढत्या वायू प्रदूषणामुळे पुढील ३० वर्षांत २ अंशांपर्यंत तापमानवाढीचे संकट !