
माँनगाडो खोर्ली येथील एका प्राथमिक शाळेत १२.१.२०२३ या दिवशी खाऊवाटप करण्यात आले. त्या शाळेच्या आवारामध्ये मुलांनी रंगवलेली चित्रे प्रदर्शित करण्यात आली होती. त्यामध्ये श्री गणेशाचे विडंबन करणारी काही चित्रे होती. याविषयी मी शाळेच्या मुख्याध्यापिकांना या चित्रांमधून श्री गणेशाचे विडंबन कसे होत आहे ? हे समजावून सांगितले. ते त्यांना पटले आणि त्यांनी ती चित्रे विसर्जित करायचा निर्णय घेतला. ‘असे योग्य दृष्टीकोन ‘सनातन प्रभात’च्या नियतकालिकांमधून मिळतात. त्यामुळे तुम्हीही ते चालू करू शकता’, असे मी त्यांना सांगितले. त्यावर त्यांनी लगेच होकार दिला आणि साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चा अंक चालू करण्यासाठी बोलावले. यावरून ‘सनातन प्रभात’मधील दृष्टीकोनांचा समाजावर कसा परिणाम होतो, ते लक्षात आले.
– सौ. मीना कामत, पणजी (१४.१.२०२३)
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’त मोठा घोटाळा होऊनही प्रशासनाला तो कळत का नाही ?
हत्तींपासून जनतेचे रक्षण करू न शकणारे प्रशासन राज्य करण्याच्या लायकीचे आहे का ?
इतरांचा विचार करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले म्हार्दोळ, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई अन् सौ. पूनम प्रभुदेसाई !
गोव्यात शैक्षणिक वर्ष पुन्हा जूनपासून चालू करण्याचा प्रस्ताव
जिन्यामध्ये थुंकू नये म्हणून लावलेल्या देवतांच्या टाईल्स पोलीस प्रशासनाच्या साहाय्याने काढल्या !
Islam Friendly Gym : केरळम्मध्ये ‘इस्लाम फ्रेंडली’ व्यायामशाळेवरून वाद