
सर्व साधकांचा आधार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
१. सत्संग
मला प.पू. गुरुदेवांच्या भोवती प्रखर पिवळा प्रकाश दिसला. ‘त्यांचे दर्शन परत परत घ्यावे’, असे मला वाटत होते.
२. सत्संग झाल्यानंतर

अ. सत्संग झाल्यानंतर बराच वेळ मी वेगळ्या स्थितीत होते. ‘मी अजूनही चैतन्याच्या वलयातच आहे’, असे मला वाटत होते.
आ. मी जिन्यावरून जात असतांना मला पायर्यांचा स्पर्श जाणवत नव्हता. ‘मी अधांतरी चालत आहे’, असे मला जाणवत होते. माझे मलाच आश्चर्य वाटत होते. मी ते अनुभवण्यात अतिशय स्तब्ध झाले होते.
इ. ‘मी वेगळ्याच अवस्थेत आहे’, हे माझ्या शेजारील साधिकेच्याही लक्षात आले. ती मला म्हणाली, ‘‘तुम्हाला अकस्मात् काय झाले ? तुम्ही एकदम शांत का झाला आहात ?’’ तेव्हा मी म्हणाले, ‘‘मलाच समजत नाही. मी जिन्यावरून चालत आहे; पण मला पायर्यांचा स्पर्श जाणवत नाही.’’
गुरुदेवा, तुम्ही या अनुभूती दिल्याबद्दल मी तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– सौ. मनीषा वाघमारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
| या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
अंतत: ईश्वरी कायदे आणि जमाखर्च हेच महत्त्वाचे !
हिंदु धर्माच्या शिकवणीला चुकीचे म्हणणारे बुद्धीप्रामाण्यवादी !
भावाच्या स्तरावर प्रयत्न करून भावानंद अनुभवणार्या ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सनातनच्या सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधिका सुश्री मधुरा भोसले (वय ४३ वर्षे) !
अनंत कोटी ब्रह्मांडांचा नायक असलेला भगवंत सूक्ष्मातून कार्य करत असूनही त्याला देहधारणा करून पृथ्वीवर अवतार घ्यावे लागण्यामागील अध्यात्मशास्त्र !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने श्री राजमातंगी महायज्ञाच्या संदर्भातील सेवा करतांना आणि प्रत्यक्ष यज्ञस्थळी साधिकेला आलेल्या अनुभूती
धार (मध्यप्रदेश) येथील भोजशाळा (श्री सरस्वतीदेवीचे मंदिर) नमाजमुक्त होणे आणि लगेचच प्रभादेवी, मुंबई येथे श्री राजमातंगीदेवीचा महायज्ञ होणे, हे दैवी संकेत !