पुणे – रूपी सहकारी बँकेतील ठेवीदार आणि खातेदार यांनी त्यांच्या ५ लाख रुपयापर्यंतच्या ठेवी परत मिळण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत केवायसीसह (नो युवर कस्टमर) अर्ज करावेत. मुदतीमध्ये अर्ज न केल्यास आणि ठेवींची रक्कम मिळण्यास अडचण निर्माण झाल्यास रूपी बँकेचे दायित्व असणार नाही, अशी माहिती अवसायक धनंजय डोईफोडे यांनी दिली. ठेवीदारांनी आवश्यक पूर्तता करून योग्य कागदपत्रांसह बँकेच्या कोणत्याही शाखेत ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन रूपी बँकेने केले आहे.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > रूपी सहकारी बँकेतील ठेवी परत मिळण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत !
रूपी सहकारी बँकेतील ठेवी परत मिळण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत !
नूतन लेख
- ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’कडून भांडी धुण्यासाठी अत्याधुनिक यंत्र स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाला भेट !
- नाशिक येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप खैरे यांच्यासाठी लोकसभा निवडणुकीचा अर्ज घेतला !
- नंदुरबार येथे लाचखोर प्रभारी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्याविरुद्ध जमाव संतप्त !
- छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने जलसंपदा विभागाचे थकवले ४० कोटी रुपये !
- नगरमध्ये २७ ते २९ एप्रिल या कालावधीत गीतेवर प्रवचनमालिका !
- रत्नागिरीत महायुतीचे उमेदवार मंत्री नारायण राणे यांनी घेतली विविध संघटना, व्यावसायिक, उद्योजक यांची भेट