
मुंबई – २६/११ या दिवशी मुंबईवर झालेले आतंकवादी आक्रमण कुणीही विसरू शकत नाही. हा आमच्यासाठी ‘काळा दिवस’ होता. याच ठिकाणी आतंकवादाच्या विरोधात संयुक्त राष्ट्रांची सुरक्षा परिषद होत आहे. आतंकवादाच्या विरोधात सर्वांनी एकत्र लढणे आवश्यक आहे. देशाचे पंतप्रधान त्यासाठी सक्षम आहेत. आम्ही नेहमीच त्याच्यासमवेत आहोत, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मुंबईमध्ये आतंकवादाचा सामना करण्यासाठी धोरण आखण्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक होत आहे. याविषयी पत्रकारांनी विचारले असता मुख्यमंत्र्यांनी वरील मनोगत व्यक्त केले.
“26/11 हमले को कोई भूल नहीं सकता है”
◆ महाराष्ट्र CM एकनाथ शिंदे @mieknathshinde pic.twitter.com/q0mSlS0gTG
— News24 (@news24tvchannel) October 28, 2022
पंढरपूर येथे होणार्या वारकरी महाअधिवेशनाच्या निमित्ताने विविध संत, कीर्तनकार, मंदिरांचे प्रमुख यांना निमंत्रण आणि भेटी !
आतंकवादाविषयी शून्य सहनशीलतेचे धोरण आवश्यक !
आम्ही सरकारकडे ३ मागण्या केल्या !
भारत-नेपाळ सीमेवरून प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्या खलिस्तानी फुटीरतावाद्याला अमेरिकी नागरिकासह अटक
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान त्यागपत्र देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन चालूच रहाणार !
Sonia Gandhi INC : (म्हणे) ‘मोदी सरकार आंदोलक विद्यार्थ्यांना ‘राष्ट्राचे शत्रू’ मानते !’