भारत सरकारने चीनला तोंड देण्यासाठी काय सिद्धता केली आहे ?

‘चिनी सैन्याला लडाखमधील कडाक्याच्या थंडीचा सामना करता येत नसल्याने चीनने भारतीय सैन्याचा सामना करण्यासाठी ‘रोबो आर्मी’ आणि स्वयंचलित मानवरहित वाहने उभी केली आहेत.’