श्रीहरि (विष्णु), त्रिपुरारी (शिव) ही अनुक्रमे वैष्णव आणि शैव या संप्रदायांनुसार ईश्वराचीच नावे आहेत. ईश्वराचे मारक रूप काही शिकवण्यासाठी रागावले, तर त्याच वेळी ईश्वराचे तारक रूप म्हणजेच गुरु भक्ताला सांभाळून घेतात; परंतु गुरु म्हणजे तारक रूपच रागावले, तर त्यांची क्षमा मागण्यावाचून दुसरा मार्ग नसतो.
गुरुपौर्णिमेला २२ दिवस शिल्लक
नूतन लेख
- अध्यात्म हे प्रायोगिक असल्यामुळे, त्यासंदर्भातील वाचलेल्या ज्ञानानुसार तत्परतेने कृती करा !
- जागे असतांना बाह्यमन, तर झोपेत अंतर्मन कार्यरत असते
- भगवंताचा त्रेतायुगातील अवतार म्हणजे प्रभु ‘श्रीराम’ !
- सर्वाेत्तम आदर्श श्रीराम ! – गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी
- आंतरिक ज्ञानगंगा उगम पावते, तिकडेच साधकाचे भ्रमण व्हावे, अशी गती देणारे सद्गुरु !
- इंग्रजी शिक्षण आणि दुराग्रह यांमुळे हिंदु समाजाची झालेली अपरिमित हानी !