
श्रीहरि (विष्णु), त्रिपुरारी (शिव) ही अनुक्रमे वैष्णव आणि शैव या संप्रदायांनुसार ईश्वराचीच नावे आहेत. ईश्वराचे मारक रूप काही शिकवण्यासाठी रागावले, तर त्याच वेळी ईश्वराचे तारक रूप म्हणजेच गुरु भक्ताला सांभाळून घेतात; परंतु गुरु म्हणजे तारक रूपच रागावले, तर त्यांची क्षमा मागण्यावाचून दुसरा मार्ग नसतो.
गुरुपौर्णिमेला ५ दिवस शिल्लक
वारकरी संप्रदायात संतसंगतीचे महत्त्व
मानवजातीला सद्गुरुच खरे सुख देणारे ज्ञान, शांती आणि माधुर्य देतात !
गुरुपौर्णिमेला ६ दिवस शिल्लक
हव्यास, नावलौकिक आणि पैसा हे मानवाचे ध्येय नव्हे !
गुरुपौर्णिमेला ७ दिवस शिल्लक