
मेघ हा सर्वत्र सारखाच वर्षाव करत असतो; पण सखोल जागी पाणी साठते आणि ताठरपणे उभे असलेले डोंगर कोरडेच रहातात. त्याचप्रमाणे संतांच्या ठिकाणी भेदभाव नाही. त्यांची दयादृष्टी सर्वांवर सारखीच असते; पण जो शुद्ध अंतःकरणाने त्यांच्या ठिकाणी लीन असतो, त्याला श्रद्धेनुसार यथोचित फलप्राप्ती होते.
गुरुपौर्णिमेला ६ दिवस शिल्लक
हव्यास, नावलौकिक आणि पैसा हे मानवाचे ध्येय नव्हे !
गुरुपौर्णिमेला ७ दिवस शिल्लक
सुख आणि दुःख यांत आनंदाची धार प्रवाहित करणे, हे सद्गुरूंचे मर्म असणे
गुरुपौर्णिमेला ८ दिवस शिल्लक
सनातन संस्थेच्या वतीने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना गुरुपौर्णिमा महोत्सवाचे निमंत्रण