मुंबईतील वातानुकूलित लोकलच्या तिकिटात ५० टक्के कपात ! – रावसाहेब दानवे

मुंबई – वातानुकूलित लोकलच्या तिकिटाच्या दरात ५० टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे. वातानुकूलित रेल्वेच्या तिकिटांच्या दरात किती कपात करावी ? याविषयी जनतेचे मत घेतले होते. यापूर्वी २५ किलोमीटरच्या प्रवासासाठी मुंबईकरांना १३५ रुपये तिकीट होते; मात्र आता ६५ रुपये इतके तिकीट असेल. अशी माहिती रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली.