भाजपचे खासदार साक्षी महाराज यांचा लोकांना सल्ला

उन्नाव (उत्तरप्रदेश) – घरात शीतपेयांच्या बाटल्या, तसेच खरे धनुष्यबाण ठेवा. जर तुमची गल्ली किंवा परिसर यांमध्ये किंवा घरावर अचानक जमाव चालून आला, तर त्याच्यापासून संरक्षण करण्यासाठी तुमच्याकडे काही उपाय आहे का ? जर नसेल, तर करून ठेवा, असे ट्वीट येथील भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी केले. ‘पोलीस तुम्हाला वाचवण्यासाठी येणार नाहीत. ते स्वतःचे रक्षण करण्यासाठी कुठेतरी दडून बसतील’, असेही त्यांनी पुढे म्हटले आहे.
साक्षी महाराज यांनी ट्वीटमध्ये पुढे म्हटले आहे की, जेव्हा लोक जिहाद करून परत जातील, तेव्हा पोलीस दांडके आपटत येतील आणि काही दिवसांनी प्रकरण चौकशी समितीकडे जाऊन समाप्त होईल.
देशात ७६ ते ८० दिवसांचा इंधन साठा शेष ! – पेट्रोलियम मंत्री
खंडणीच्या प्रकरणी तृणमूल काँग्रेसचा सब्यसाची दत्ता यास अटक
तृणमूल काँग्रेसचा नेता अब्दुल अलीम अलराजी यास अटक
8 Workers Die : विशाखापट्टणम् : कारखान्यात वितळलेले अतीउष्ण स्टील पडून ८ कामगारांचा मृत्यू
Bangladeshi Infiltrators In Mumbai : मुंबईत पैसे घेऊन बांगलादेशी घुसखोरांना अभय !
Fuel Reserves : देशात ७६ ते ८० दिवसांचा इंधन साठा शेष ! – पेट्रोलियम मंत्री