भाजपचे खासदार साक्षी महाराज यांचा लोकांना सल्ला

उन्नाव (उत्तरप्रदेश) – घरात शीतपेयांच्या बाटल्या, तसेच खरे धनुष्यबाण ठेवा. जर तुमची गल्ली किंवा परिसर यांमध्ये किंवा घरावर अचानक जमाव चालून आला, तर त्याच्यापासून संरक्षण करण्यासाठी तुमच्याकडे काही उपाय आहे का ? जर नसेल, तर करून ठेवा, असे ट्वीट येथील भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी केले. ‘पोलीस तुम्हाला वाचवण्यासाठी येणार नाहीत. ते स्वतःचे रक्षण करण्यासाठी कुठेतरी दडून बसतील’, असेही त्यांनी पुढे म्हटले आहे.
साक्षी महाराज यांनी ट्वीटमध्ये पुढे म्हटले आहे की, जेव्हा लोक जिहाद करून परत जातील, तेव्हा पोलीस दांडके आपटत येतील आणि काही दिवसांनी प्रकरण चौकशी समितीकडे जाऊन समाप्त होईल.
जांबावली येथील देवस्थानच्या भूमीवरील ‘ध्यान फाऊंडेशन’च्या नवीन गोशाळेवर आक्रमण
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
काँग्रेस देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ! – अमित साटम, अध्यक्ष, भाजप, मुंबई
‘कॉकरोच जनता पक्षा’च्या समर्थनार्थ मुंबईत काँग्रेसचे आंदोलन !
श्रीराममंदिरात दानाची चोरी होणे, ही समाजाच्या नैतिक अधःपतनाची परिसीमा ! – न्यायमूर्ती अतुल श्रीधरन्, अलाहाबाद उच्च न्यायालय
संसदेत विरोधी पक्षांकडून गदारोळ : दोन्ही सभागृहांचे कामकाज काही घंट्यांसाठी स्थगित