
मिरज, ६ एप्रिल (वार्ता.) – आंबेजोगाई येथे गुढीपाडव्याच्या दिवशी संतोष पाठक या पुरोहितांची हत्या करण्यात आली. तरी महाराष्ट्रातील ब्रह्मवृंद समाजाचे काश्मिरी पंडितांसारखे हाल होऊ नयेत, तसेच पुरोहित संतोष पाठक यांची हत्या करणार्यांवर कठोर कारवाई व्हावी, या मागणीसाठी ब्राह्मण परिवार आणि अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ तालुका मिरज यांच्या वतीने मिरज प्रांताधिकारी समीर शिंगटे यांना निवेदन देण्यात आले.

या वेळी ब्राह्मण परिवाराचे श्री. ओंकार शुक्ल, ब्राह्मण महासंघाचे श्री. श्रेयस गाडगीळ, अपर्णा कोल्हटकर, सायली हिप्परगी, जानकी जोशी, सर्वश्री अरविंद रूपलग, विश्वेश बेडगकर, भास्कर कुलकर्णी उपस्थित होते.
देवस्थान इनाम निर्मूलन कायदा रहित होईपर्यंत लढा चालू ठेवावा ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
१८८ गावांतील ग्रामपंचायतींना गावठी मद्य निर्मितीविषयी नोटिसा !
नवी मुंबईतील १२ सहस्र अनधिकृत बांधकामांवर १५ जूनपासून सुनावणी !
जळगाव येथील अतिक्रमित पीर बाबा दर्गा भुईसपाट !
एस्.टी. प्रवासासाठी १ ऑगस्टपासून एन्.सी.एम्.सी. कार्ड बंधनकारक !
कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणार्याला पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी बँकॉकमधून कह्यात घेतले !