
मिरज, ६ एप्रिल (वार्ता.) – आंबेजोगाई येथे गुढीपाडव्याच्या दिवशी संतोष पाठक या पुरोहितांची हत्या करण्यात आली. तरी महाराष्ट्रातील ब्रह्मवृंद समाजाचे काश्मिरी पंडितांसारखे हाल होऊ नयेत, तसेच पुरोहित संतोष पाठक यांची हत्या करणार्यांवर कठोर कारवाई व्हावी, या मागणीसाठी ब्राह्मण परिवार आणि अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ तालुका मिरज यांच्या वतीने मिरज प्रांताधिकारी समीर शिंगटे यांना निवेदन देण्यात आले.

या वेळी ब्राह्मण परिवाराचे श्री. ओंकार शुक्ल, ब्राह्मण महासंघाचे श्री. श्रेयस गाडगीळ, अपर्णा कोल्हटकर, सायली हिप्परगी, जानकी जोशी, सर्वश्री अरविंद रूपलग, विश्वेश बेडगकर, भास्कर कुलकर्णी उपस्थित होते.
नेत्रदीपक रिंगण आणि बंधूभेटीनंतर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज अन् जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पंढरपूरमध्ये आगमन !
जलदगती न्यायालये स्थापन करण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत ! – डॉ. सावंत, मुख्यमंत्री
‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा आजपासून खांडोळा येथून शुभारंभ होणार
‘मराठी अभ्यास केंद्रा’ची मराठी शाळांतील इंग्रजी बालवाड्यांविरुद्ध बैठक !
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून गोमांसाची तस्करी करणारे वाहन पकडले; दीड टन मांस जप्त
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन !