
सांगली, २३ मार्च (वार्ता.) – २१ मार्च १९७७ या दिवशी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशावर लादलेली आणीबाणी उठली तो दिवस प्रत्येक वर्षी ‘लोकतंत्र सेनानी संघा’च्या वतीने ‘लोकतंत्र विजयदिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. यंदाही २१ मार्च या दिवशी सांगली येथे ‘लोकतंत्र सेनानी संघ’ सांगली यांच्या वतीने ‘लोकतंत्र विजयदिन’ साजरा करण्यात आला.


लोकनायक जयप्रकाश नारायण आणि भारतत्न नानाजी देशमुख यांच्या प्रतिमेस प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे आणि प्रकाशतात्या बिरजे यांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला. श्रीकांत शिंदे यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. या प्रसंगी अरविंदराव मराठे, प्रकाश मुळगुंद, अवधूत ठोसर, सुभाष कुलकर्णी, भालचंद्र बापट, विलासराव आपटे यांसह लोकतंत्र सेनानी उपस्थित होते.
बंगाल बोध : घुसखोरांना साहाय्य हा देशद्रोह नव्हे का ?
केरळम्मधील ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’च्या पहिल्या महिला आमदाराने रेस्टॉरंटचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने केल्याने कट्टरतावाद्यांची टीका
भारतीय व्यापार्यांनी ‘हलाल अर्थव्यवस्थे’चा धोका ओळखून त्याला विरोध करणे आवश्यक !
२ सख्ख्या हिंदु बहिणींचा छळ करणार्या पसार आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद !
दुबईत नोकरी लावण्याच्या आमीषाने धर्मांधाकडून हिंदु शिक्षिकेवर अत्याचार : ६ तोळे सोने आणि लाखो रुपयांची लूट !
मुंबई विमानतळावर ५ कोटी रुपयांचे सोने जप्त, ७ जणांना अटक !