
मुंबई, १० मार्च (वार्ता.) – एस्.टी. कर्मचार्यांच्या मागण्यांविषयी अंतिम निर्णय १० मार्च या दिवशी विधान परिषदेत घोषित करणार असल्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी म्हटले होते. याविषयी मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक होऊनही वित्तविभागाचे अधिकारी या बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे ही बैठक लांबणीवर गेली आहे. विधीमंडळाचे अधिवेशन संपण्यापूर्वी याविषयीचा निर्णय घोषित करू, असे १० मार्च या दिवशी अनिल परब यांनी सभागृहात सांगितले. ११ मार्च या दिवशी राज्याचा अर्थसंकल्प सादर करावयाचा असल्यामुळे वित्त विभागाचे अधिकारी या बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत.
हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या मागणीला शिक्षण खात्याचा सकारात्मक प्रतिसाद !
शाळांमध्ये अतिरेकी आणि राष्ट्रविरोधी विचारसरणीला थारा नसावा ! – नितीन फळदेसाई
मुंबईत ‘डबेवाले’ बांधवांच्या सन्मानार्थ वैद्यकीय पडताळणी आणि पाद्यपूजा !
भारतात अवैधरित्या वास्तव्यास असलेला अमेरिकेचा माजी सैनिक कह्यात
गोव्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील सुधारणांसाठी १८० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत
खड्डे तक्रारीचे ‘पी.एम्.सी. रोड मित्र’ अॅप ४ महिन्यांपासून बंद !