
मुंबई, ९ मार्च (वार्ता.) – वर्ष २०२१ मध्ये पावसाळी अधिवेशनात १ वर्षासाठी निलंबित करण्यात आलेले भाजपचे १२ आमदार यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कोणत्या नियमाच्या आधारे उपस्थित रहातात ? सभागृहात येण्याविषयीची त्यांना अनुमती कुणी दिली ? त्यांना सभागृहात घेणे हे कोणत्या नियमात बसते ?, असे प्रश्न उपस्थित करून याविषयी सभागृहात माहिती दिली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार नाना पटोले यांनी ९ मार्च या दिवशी विधानसभेत केली. हरकतीचे सूत्र उपस्थित करून त्यांनी ही मागणी केली.
उत्साह, स्वागत आणि नव्या संकल्पांसह जिल्हा परिषद शाळांची घंटा पुन्हा वाजली
सोलापूर विमानतळावर ‘प्रवासी सुविधा दिवस २०२६’ साजरा होणार
तपस्वी कु. विरल शाह यांच्या ‘उपधान तप’ साधनेची यशस्वी सांगता !
देशातील तुष्टीकरणाचे राजकारण संपून हिंदु अस्मितेचा नवा उदय झाला आहे ! – पालकमंत्री नितेश राणे
‘एल् निनो’च्या प्रभावामुळे गोव्यात पावसाचे दुर्भिक्ष !
‘नीट’च्या प्रश्नपत्रिका पोचवण्यासाठी अमरावतीत १५ वाहनांचा ताफा !