
मुंबई – मुलांच्या शिक्षणासाठी हिजाबपेक्षा पुस्तके महत्त्वाची आहे. शाळेत ‘जय माता दी’चा दुपट्टा किंवा बुरखा यांपैकी काहीही घालू शकत नाही. गणवेशाचा आदर करणे महत्त्वाचे आहे. शाळांमध्ये कोणत्याही धार्मिक चिन्हाचा किंवा वस्तूचा प्रचार करू नये, अशी प्रतिक्रिया अभिनेत्री कंगना राणावत यांनी हिजाबविषयी वृत्तवाहिनीवरील एका मुलाखतीत व्यक्त केली.
त्या पुढे म्हणाल्या, ‘‘पुस्तकाचे स्थान हिजाबपेक्षा वर आहे. मुलांचे शिक्षण अधिक महत्त्वाचे आहे. तुम्ही शाळेत गेलात की, तिथे तुम्हाला गणवेश दिला जातो. गणवेश हा एक ‘कोड’ असतो. तो सगळ्यांसाठी सारखाच असायला हवा. गणवेश दिला की गरीब-श्रीमंत, हिंदु-मुसलमान सगळे एकत्र येतात.’’
केरळम्मधील ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’च्या पहिल्या महिला आमदाराने रेस्टॉरंटचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने केल्याने कट्टरतावाद्यांची टीका
भारतीय व्यापार्यांनी ‘हलाल अर्थव्यवस्थे’चा धोका ओळखून त्याला विरोध करणे आवश्यक !
२ सख्ख्या हिंदु बहिणींचा छळ करणार्या पसार आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद !
दुबईत नोकरी लावण्याच्या आमीषाने धर्मांधाकडून हिंदु शिक्षिकेवर अत्याचार : ६ तोळे सोने आणि लाखो रुपयांची लूट !
मुंबई विमानतळावर ५ कोटी रुपयांचे सोने जप्त, ७ जणांना अटक !
Bangladeshis At Hakimpur : हकीमपूर (बंगाल) येथील सीमेवर प्रतिदिन २०० ते ३०० बांगलादेशी परत जाण्यासाठी पोचत आहेत !