मतदारांनो, हे लक्षात घ्या !

‘भारतियांनो, गेल्या ७४ वर्षांचा भारताचा इतिहास बघता, यापुढेही राज्यकर्ता म्हणून कोणताही राजकीय पक्ष निवडून आला, तरी ‘तो देशासाठी काही करील’, अशी खोटी अपेक्षा करू नका !’

‘मतदारांनो, तुम्ही निवडून दिलेल्या उमेदवाराने केलेल्या चुकांसाठी तुम्हीच उत्तरदायी असणार आहात. त्यामुळे त्या चुकांचे पाप तुम्हाला लागणार आहे. हे लक्षात घेऊन मतदान करा !’