
मुंबई – पंतप्रधानांविषयी संतापजनक वक्तव्य करणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर तातडीने गुन्हा नोंद करण्याऐवजी पोलीस भाजपच्या कार्यकर्त्यांनाच अटक करत आहेत. चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा हा प्रकार आहे. पोलिसांनी पटोले यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पत्रकार परिषदेत केली.
मुख्य प्रवक्ते श्री. केशव उपाध्ये यांची पत्रकार परिषद https://t.co/TxMhUbbLSB
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) January 18, 2022
१८ जानेवारी या दिवशी भाजप प्रदेश कार्यालयात त्यांनी ही पत्रकार परिषद घेतली. भंडारा येथे काही नागरिकांशी संवाद साधतांना पटोले यांनी ‘मी मोदी यांना शिव्या देऊ शकतो. मारू शकतो’, असे वक्तव्य केले होते.
थोडक्यात महत्त्वाचे : १०.०६.२०२६
नोंदणीकृत औषधविक्रेता नसलेली औषधालये बंद होणार !
धर्माचरणानेच ‘लव्ह जिहाद’ला आळा घालणे शक्य ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था
देशात ७६ ते ८० दिवसांचा इंधन साठा शेष ! – पेट्रोलियम मंत्री
खंडणीच्या प्रकरणी तृणमूल काँग्रेसचा सब्यसाची दत्ता यास अटक
तृणमूल काँग्रेसचा नेता अब्दुल अलीम अलराजी यास अटक