मुंबई, १७ जानेवारी (वार्ता.) – मराठा आरक्षण रहित केल्यामुळे नोकरी मिळाली नाही आणि या नैराश्याने अमर मोहिते या युवकाने आत्महत्या करून त्याचे जीवन संपवले. आत्महत्येला कारणीभूत असलेले आरक्षण रहित झालेच पाहिजे. आरक्षण रहित होत नसेल, तर या देशाची राज्यघटना पालटावी आरक्षणामुळे गुणवत्तेला न्यून लेखले जात आहे, गुणवत्तेला समान संधी दिली, तर या देशाचा विकास होईल; अन्यथा गुणवत्तेऐवजी जातीला प्राधान्य दिले, तर या देशाचा सत्यानाश झाल्याविना रहाणार नाही. गुणवत्तेला डावलून आरक्षणला प्राधान्य दिल्यामुळे असे अनेक युवक आत्महत्येला प्रवृत्त होतील, त्यामुळे आरक्षण रहित झालेच पाहिजे, असे मत श्री. अजयसिंह सेंगर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे प्रदर्शित केले आहे.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > आरक्षण रहित झालेच पाहिजे ! – अजयसिंह सेंगर, प्रमुख, महाराष्ट्र करणी सेना
आरक्षण रहित झालेच पाहिजे ! – अजयसिंह सेंगर, प्रमुख, महाराष्ट्र करणी सेना
नूतन लेख
- कुंकू लावण्यामागचे शास्त्र समजून घेतले पाहिजे ! – ज्येष्ठ अभिनेत्री नयना आपटे
- शवविच्छेदन अहवाल अयोग्य दिल्याने उच्च न्यायालयाकडून आधुनिक वैद्यांवर कारवाईचे आदेश
- कडब (कर्नाटक) येथे लाखो रुपयांच्या चोरीच्या प्रकरणी २ चोरांना अटक
- संसदेच्या कायद्याची कार्यवाही करायची नसेल, तर कायदा करता कशाला ?
- सातारा येथे झाडे नष्ट करणार्यांविरुद्ध २ गुन्हे नोंद !
- दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : नैराश्यातून १४ वर्षांच्या मुलीची घरी आत्महत्या !; गडचिरोली येथे चकमकीत नक्षलवादी पळून गेले !…