
मुंबई – कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांच्या वारसांना राज्य आपत्कालीन प्रतिसाद निधीतून ५० सहस्र रुपये साहाय्य निधी देण्याचा आदेश सर्वाेच्च न्यायालयाने दिला आहे. यावर कार्यवाही होण्याच्या अनुषंगाने जिल्हास्तरावर तक्रार निवारण समितींची स्थापना करण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी याविषयीची माहिती प्रसारमाध्यमांना दिली.
महानगरपालिका आणि महानगरपालिकेच्या बाहेरील क्षेत्र अशा दोन समित्या नियुक्त करण्यात येणार आहेत. जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी या समितीचे अध्यक्ष असतील. महानगरपालिका क्षेत्रात क्षेत्रनिहाय या समितीची स्थापना करण्यात येणार असून संबंधित क्षेत्राचे उपायुक्त या समितीचे अध्यक्ष असतील.
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
राज्यातील ४२३ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तेचे केले जाणार मुद्रीकरण !
थोडक्यात महत्त्वाचे (२३.०७.२०२६)
लाठीमाराचे व्हिडिओ पहायला आमच्याकडे वेळ नाही !
रावेत-नर्हे ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’च्या ‘डी.पी.आर्.’ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मान्यता !
संत मुक्ताई पालखीचे ७०० किलोमीटर प्रवास करून मोहोळ (जिल्हा सोलापूर) तालुक्यात आगमन !