आतंकवादग्रस्त भारत ! – संपादक

कांगपोकपी (मणीपूर) – येथील बी गॅमनोम या गावात सुरक्षादलाशी झालेल्या चकमकीत ठार झालेल्या २ आतंकवाद्यांच्या अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी जमलेल्या ग्रामस्थांवर ‘कुकी’ नावाच्या डोंगराळ भागात रहाणार्या आतंकवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. यात ५ जणांचा मृत्यू झाला. राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री एन्. बीरेन सिंह यांनी या आक्रमणाचा निषेध केला आहे. आतंकवाद्यांना पकडण्यासाठी राज्य पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा दल यांनी मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम चालू केली असल्याची माहिती पोलीस महानिरीक्षक ल्युसेह किप्गेन यांनी दिली आहे.
Five get killed by militants in #Manipurhttps://t.co/kIuA4bZLL4
— Zee News English (@ZeeNewsEnglish) October 13, 2021
‘बालभारती’च्या इतिहासात प्रथमच १ वर्षात ४ इयत्तांची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित !
गळ्यातील दागिने हिसकावणार्या कामिल आणि अहमद यांना अटक !
पीडित तरुणींना दाखवले जात होते झाकीर नाईक आणि पाकिस्तानी मौलवी तारिक जमील यांचे व्हिडिओ !
विसर्जित श्रीगणेशमूर्तींच्या ‘पीओपी’पासून बनवली जाणार बाकडी, विटा अन् शोभेच्या वस्तू !
खारघर (नवी मुंबई) येथे ‘हेअर स्पा’ करतांना मुसलमान युवकाने हिंदु महिलेचे चुंबन घेतले !
भाजप तमिळनाडूचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई स्वत:चा पक्ष स्थापन करणार !