आतंकवादग्रस्त भारत ! – संपादक

कांगपोकपी (मणीपूर) – येथील बी गॅमनोम या गावात सुरक्षादलाशी झालेल्या चकमकीत ठार झालेल्या २ आतंकवाद्यांच्या अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी जमलेल्या ग्रामस्थांवर ‘कुकी’ नावाच्या डोंगराळ भागात रहाणार्या आतंकवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. यात ५ जणांचा मृत्यू झाला. राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री एन्. बीरेन सिंह यांनी या आक्रमणाचा निषेध केला आहे. आतंकवाद्यांना पकडण्यासाठी राज्य पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा दल यांनी मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम चालू केली असल्याची माहिती पोलीस महानिरीक्षक ल्युसेह किप्गेन यांनी दिली आहे.
Five get killed by militants in #Manipurhttps://t.co/kIuA4bZLL4
— Zee News English (@ZeeNewsEnglish) October 13, 2021
श्रीराममंदिरात दानाची चोरी होणे, ही समाजाच्या नैतिक अधःपतनाची परिसीमा ! – न्यायमूर्ती अतुल श्रीधरन्, अलाहाबाद उच्च न्यायालय
संसदेत विरोधी पक्षांकडून गदारोळ : दोन्ही सभागृहांचे कामकाज काही घंट्यांसाठी स्थगित
लाठीमाराचे व्हिडिओ पहायला आमच्याकडे वेळ नाही !
‘माऊली-माऊली’च्या भक्तीमय जयघोषात माळशिरस तालुक्यातील ठाकुरबुवा समाधी येथे पार पडले माऊलींच्या पालखीचे तिसरे गोल रिंगण !
प्रसिद्ध चित्रपट अभिनेते चिन्मय उदगीरकर आणि अभिनेत्री मोहिनी पोतदार यांची सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !
Hindustan Unilever Compensation : ‘हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड’ आस्थापनाला ग्राहकाला ५० सहस्र रुपये हानीभरपाई देण्याचा आदेश