ठाणे, ३० ऑगस्ट (वार्ता.) – दहीहंडी उत्सव साजरा करण्याच्या अनुषंगाने नौपाडा येथील भगवती मैदानावर मनसेने अनुमती नसतांनाही व्यासपीठ बांधण्यास प्रारंभ केला. पोलिसांनी काम थांबवण्याचे आदेश दिल्यावर मनसैनिकांनी आंदोलन केले. पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी मनसेचे पालघर आणि ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना घटनास्थळी जाऊन समजवण्याचा प्रयत्न केला; पण मनसैनिकांनी घोषणा दिल्यावर पोलिसांनी अविनाश जाधव यांना कह्यात घेतले. जाधव यांच्यासह १७ जणांना पोलिसांनी अटक केली. ५ घंट्यांनंतर त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > ठाणे येथे दहीहंडी उत्सव साजरा करण्यावर मनसेने आंदोलन केल्याप्रकरणी १७ जणांना अटक !
ठाणे येथे दहीहंडी उत्सव साजरा करण्यावर मनसेने आंदोलन केल्याप्रकरणी १७ जणांना अटक !
नूतन लेख
- राष्ट्रविरोधी भूमिकेप्रकरणी निलंबित विद्यार्थ्याच्या याचिकेवर उच्च न्यायालयाने तातडीने सुनावणी नाकारली !
- निधीअभावी पुणे येथील ‘केळकर’ संग्रहालयाचा विस्तार रखडला !
- देवभक्ती आणि राष्ट्रभक्ती महत्त्वाची ! – शंकराचार्य विद्यानृसिंह भारती स्वामी
- भारतासाठी मैलाचा दगड ठरणार ! –ओमवीर सिंह बिष्णोई, पोलीस महानिरीक्षक, गोवा
- त्रिंबक येथील ग्रामस्थांनी श्रमदान करून गावातील ओहोळ स्वच्छ केला !
- गोव्यात कोरोनाच्या ‘के.पी.’ प्रकाराचे रुग्ण आढळले; मात्र चिंता करण्याची आवश्यकता नाही !