जोपर्यंत भ्रष्टाचार, लव्ह जिहाद, राष्ट्रप्रेम आणि धर्मप्रेम यांच्यासमोर आपण हिंदू झुकलेले असू तोपर्यंत चीनच काय; पण छोटा पाकिस्तान आणि जिहादी हेही भारताला धमकावणारच !

 

‘आपल्या भ्रमणभाषमध्ये ज्या वस्तू आहेत, त्या चीनमधून येतात. जोपर्यंत चीनवर अवलंबून रहावे लागणार, तोपर्यंत चीनपुढे झुकावे लागेल.’

– डॉ. मोहन भागवत, सरसंघचालक.