
बेळगाव, २४ जुलै (वार्ता.) – पुणे-बेंगळुरू महामार्गावर यमगर्णीजवळ पाणी आल्यामुळे वाहतूक बंद आहे. यामुळे शेकडो गाड्या रस्त्यावर उभ्या आहेत. ही गोष्ट श्री विरुपाक्षलिंग समाधी मठाच्या पू. प्राणलिंग स्वामीजींना कळताच त्यांनी ५०० वाहनचालकांना अल्पाहार दिला, तसेच त्यांनी विचारपूस केली.

यानंतर वाहनचालकांनी त्यांना भोजन नसल्याचे सांगितल्यावर स्वामीजींनी १ सहस्र लोकांच्या भोजनाची सोय केली. या सेवेसाठी समाधी मठाचे भक्तगण उपस्थित होते.
Bijnor Hindu Woman Rape : बिजनौर (उत्तरप्रदेश) येथे ‘बनावट’ डॉक्टर फैजान याने हिंदु महिलेवर केला बलात्कार : धर्मांतरासाठी टाकला दबाव
Shamli Conversion : कोट्यधीश हिंदूच्या मुलाच्या धर्मांतराच्या प्रकरणात मुसलमान महिला व्यायाम प्रशिक्षक आणि तिचे वडील यांना अटक
Jadavpur Bulldozer Action : बंगाल – जाधवपूर रेल्वे स्थानक परिसरातील अनधिकृत बांधकामे हटवतांना विरोध !
PM Modi Record : पंतप्रधान मोदी सर्वाधिक काळ सरकारप्रमुख राहिलेले नेते बनले !
Jahangir Khan Arrest : तृणमूल काँग्रेसचे नेते जहांगीर खान यांना भारत-नेपाळ सीमेजवळून अटक
Philippines Earthquake : फिलिपीन्समध्ये ७.८ रिक्टर तीव्रतेचा भूकंप : १९ जणांचा मृत्यू !