
बेळगाव, २४ जुलै (वार्ता.) – पुणे-बेंगळुरू महामार्गावर यमगर्णीजवळ पाणी आल्यामुळे वाहतूक बंद आहे. यामुळे शेकडो गाड्या रस्त्यावर उभ्या आहेत. ही गोष्ट श्री विरुपाक्षलिंग समाधी मठाच्या पू. प्राणलिंग स्वामीजींना कळताच त्यांनी ५०० वाहनचालकांना अल्पाहार दिला, तसेच त्यांनी विचारपूस केली.

यानंतर वाहनचालकांनी त्यांना भोजन नसल्याचे सांगितल्यावर स्वामीजींनी १ सहस्र लोकांच्या भोजनाची सोय केली. या सेवेसाठी समाधी मठाचे भक्तगण उपस्थित होते.
पीडित महिला ग्राहकाला ५.१८ लाख रुपये व्याजासह परत करा !
कर्नाटक : रुग्णवाहिका चालक जलील बाबा निघाला अमली पदार्थांचा तस्कर !
गंगा नदीत बिर्याणी खाणे, हा गुन्हा नाही !
संभल (उत्तरप्रदेश) येथे मुसलमानांमधील २ समुदायांमधील वादातून ठार मारण्याची धमकी
BK Hariprasad Karnataka Congress : (म्हणे) ‘सध्याचे केंद्र सरकार पाकिस्तानचे अनुसरण करत आहे !’
तत्कालीन शिक्षणाधिकार्याने २५९ खोटे आदेश काढून केला कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार