‘रस्त्यावरील बेघर आणि भिक्षेकरू यांनी देशासाठी काहीतरी केले पाहिजे. अशा लोकांना जर सगळे विनामूल्य मिळाले, तर ते काम करणार नाहीत, असे मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच स्पष्ट केले. कोरोनाच्या काळात ज्यांना रहायला घर नाही किंवा जे लोक भिक्षा मागून जीवन जगतात, अशांना मुंबई महानगरपालिकेने ३ वेळा अन्न, पिण्याचे पाणी, रहाण्यासाठी जागा आणि सार्वजनिक शौचालय आदी व्यवस्था करून द्यावी, अशी विनंती ब्रिजेश आर्य नावाच्या व्यक्तीने मुंबई महानगरपालिकेकडे केली होती.’
हे प्रशासनाला कसे कळत नाही ?
नूतन लेख
- ‘आर्.टी.ई.’ अंतर्गत प्रवेशासाठी पुन्हा नव्याने ऑनलाईन अर्ज सादर करावेत ! – योगेश कडूसकर, उपायुक्त
- कोकण किनारपट्टीवर १ जून ते ३१ जुलै या कालावधीत खोल समुद्रात मासेमारी करण्यास बंदी !
- India Country Of Special Concern : अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य आयोगाचा अहवाल पक्षपाती !
- Tuljabhavanidevi Temple Donation Scam : श्री तुळजापूर येथील पुजारी मंडळाच्या वतीने हिंदु विधीज्ञ परिषदेचे संस्थापक-सदस्य अधिवक्ता (पू.) सुरेश कुलकर्णी यांचा सन्मान !
- सांगली येथील ‘लव्ह जिहाद’च्या विरोधातील मोर्च्यास पोलिसांनी अनुमती नाकारली !
- मिठगवाणे (ता. राजापूर) येथील श्रमिक पतसंस्था फोडून १ कोटी रुपयांच्या मुद्देमालाची चोरी