आमच्या राजघराण्याकडून थिरूवनंतपूरम् येथील पद्मनाभस्वामी मंदिराची देखभाल केली जाते. मी स्वतःला या देवाची सेवक मानते; पण जे सरकार देवाला मानत नाही, ते सरकार देवस्थानची काळजी कसे काय घेऊ शकते ? केरळमध्ये विविध संस्था स्थापन करून त्यांच्या वतीने देवस्थानाचे व्यवस्थापन पाहिले जाते, ज्यात अनेक राजकीय पक्ष समाविष्ट आहेत. धार्मिक गोष्टींत होणारा राजकीय हस्तक्षेप हा दांभिकपणा असून तो थांबवला पाहिजे.
वीर सावरकर उवाच
भक्त होण्यासाठी भक्ती केली पाहिजे !
देशभक्त होण्याची पहिली पायरी !
सर्वसामान्यांकडून अज्ञानातून होणारा मूर्खपणा !
श्रीराममंदिराला सरकारनियुक्त अधिकार्याची नाही, रामभक्ताची आवश्यकता !