
कोलकातामध्ये १०० व्या विज्ञान काँग्रेस समारंभात तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी देशाच्या शास्त्रज्ञांना विज्ञानक्षेत्रात नोबेल पुरस्कार प्राप्त करण्याच्या दिशेने कार्य करण्याचे आवाहन केले. भारत स्वतंत्र झाल्यानंतर एवढ्या वर्षांनंतरही आम्ही आतापर्यंत तंत्रज्ञानाच्या संदर्भात केवळ पाश्चात्त्यांचे अनुकरण करत राहिलो. खरे तर असे व्हायला पाहिजे होते की, आपल्या देशात आपली संस्कृती, ऋषि, ज्ञान आणि देश अन् देशवासीय यांच्या मौलिक आणि मूलभूत आवश्यकतांकडे लक्ष देऊन संशोधनाची महत्त्वपूर्ण इमारत विकसित व्हायला हवी होती.
(संदर्भ : मासिक ‘अखंड ज्योति’, जुलै २०१४)
CM Yogi Adityanath : अवैध धर्मांतराच्या विरोधात कायदा पुरेसा नाही, तर हिंदूंनीही भूमिका बजावावी !
H-1B Visa : ट्रम्प यांनी लादलेले विदेशी कामगारांसाठीच्या ‘एच्-१बी व्हिसा’वरील शुल्क केंद्रीय न्यायालयाकडून रहित !
भारताने प्रथमच क्षेपणास्त्रांवर १२ ‘सक्रीय’ अण्वस्त्रे केली तैनात ! – SIPRI Report
भारत, रशिया आणि चीन यांच्यातील दृढ संबंध जागतिक स्थैर्यासाठी महत्त्वाचे ! – China
धर्माचा (ईश्वराचा) प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी यथोचित प्रयत्न करणे महत्त्वाचे !
६ खोल्यांची अनुमती असतांना २५ खोल्या बांधणार्यांना आणि त्याकडे दुर्लक्ष करणार्यांना कारागृहात टाका !