कर्मचार्यांच्या कामाच्या वेळेत लोकल सेवा उपलब्ध नसेल, तर राज्य परिवहन मंडळाच्या बस रहित करून कसे चालेल ?

मुंबई – १ फेब्रुवारीपासून मर्यादित वेळेत सर्वांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आल्याने १०० एस्.टी. बस मुंबईकरांच्या सेवेतून माघारी बोलावण्याचा निर्णय एस्.टी. महामंडळाने घेतला आहे.
मुंबईकरांच्या वाहतुकीसाठी एक सहस्र एस्.टी. बस बेस्टच्या मार्गांवर धावत आहेत. १ फेब्रुवारीपासून सर्वांसाठी लोकल सेवा चालू होत आहे. यामुळे टप्प्याटप्प्याने एस्.टी. बस मुंबईतील सेवेतून (वाहतुकीतून) अल्प करण्यात येणार आहेत, असे एस्.टी.तील अधिकार्यांनी सांगितले.
गाड्या अल्प करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अल्प करण्यात आलेल्या एस्.टी. बस रायगड, उस्मानाबाद, औरंगाबाद आणि लातूर या विभागांत पाठवण्यात येणार आहेत.
वीज शुल्कमाफीसारखे निर्णय ‘उच्च स्तरीय समिती’ आणि मंत्रीमंडळ घेते !
देशद्रोह्यांचे आणि षड्यंत्राचे अन्वेषण करा ! – सिद्धार्थ कुंकळकर, भाजप
अश्लील व्हिडिओद्वारे ९ लाख रुपयांची खंडणी घेऊन महाविद्यालयीन विद्यार्थ्याची फसवणूक !
धोकादायक इमारतीतील नागरिकांनी तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे ! – पनवेल महापालिकेचे आवाहन
महापालिकेच्या रखडलेल्या ३३ प्रस्तावित रस्त्यांपैकी १२ रस्त्यांची कामे पूर्ण होणार !
बाजीप्रभु देशपांडे आणि शिवा काशीद या नरविरांचे स्मरण करण्यासाठी ३० जुलैला ‘पावनखिंड मोहिमे’चे आयोजन !