सिंधुदुर्ग – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील अनेक मास बंद असलेले किल्ले आणि दुर्ग चालू करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी कार्यालयाने घेतला आहे. कोरोना संकटाची तीव्रता काही अंशी उणावली असून पूर्णतः टळलेली नाही. दुर्ग आणि किल्ले सर्वांसाठी खुले करण्यात आले असले, तरी त्या ठिकाणी जातांना नागरिक आणि पर्यटक यांनी विशेष काळजी घ्यावी. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाने केले आहे.
मंदिरांनंतर आता गड, किल्ले यांची दारे उघडली
नूतन लेख
- उन्हाळ्यामध्ये घ्यावयाची काळजी
- Loksabha Elections 2024 : धर्माच्या आधारे मते मागण्याच्या आरोपावरून भाजपचे तेजस्वी सूर्या यांच्यावर गुन्हा नोंद !
- Loksabha Elections 2024 : नौदलाच्या कॅप्टनने राज्यघटनेच्या विरोधात बोलणे दुर्दैवी ! – राकेश अग्रवाल, माजी नौदल अधिकारी
- शरिरातील मूत्रपिंडाचे कार्य !
- Ethylene Oxide Conspiracy : ५२७ भारतीय खाद्य उत्पादने कर्करोगाला कारणीभूत असल्याचा युरोपीयन युनियनचा फुकाचा दावा !
- संपादकीय : ‘रेडीमेड’ रोग !