सात्त्विक आहाराचे महत्त्व

‘जसा आहार, तसा विचार आणि जसा विचार, तसे कर्म’, असे म्हटले जाते. कर्म जर उत्तम असेल, तरच जिवाची आध्यात्मिक उन्नती होऊ शकते; म्हणून आध्यात्मिक संस्कारांचे मूळही सात्त्विक आहारात दडलेले आहे, हे लक्षात येते.’

– श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ