‘मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डा’ने इतक्या उशिरा हे आवाहन का केले ? दळणवळण बंदीचा नियम मोडून नमाजपठणासाठी जाणार्यांविषयी ते काही बोलत का नाहीत ? यावरून ‘देशात जे काही नियम सिद्ध केले जातात, ते केवळ हिंदूंसाठीच’, हेच सिद्ध होते !

नवी देहली – कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मुसलमानांनी मशिदीत जाऊन नमाजपठण करण्याऐवजी ते घरातच करावे; कारण मुसलमानांनी स्वतः सुरक्षित रहाण्यासह दुसर्यांना हानी होण्यापासून वाचवावे, असे आवाहन ‘ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डा’ने केले. देशभरात दळणवळण बंदी घोषित केल्यानंतरही देशातील अनेक भागांमध्ये मुसलमान नमाजपठण करण्यासाठी मशिदीत जात आहेत. त्यामुळे काही ठिकाणी पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली आहे. या पार्श्वभूमीवर ‘ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डा’ने वरील आवाहन केले आहे.
१. एम्.आय.एम्.चे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी यांनीही ‘घरून नमाजपठण करणे आणि एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखणे आवश्यक असून मोठ्या संख्येने एकत्र येऊ नका’, असे आवाहन केले आहे.
२. भाग्यनगर येथील इस्लामी युनिव्हर्सिटी जामिया निजामिया यांनी म्हटले आहे की, शुक्रवारच्या नमाजाला अत्यंत महत्त्व आहे; पण माणसांच्या जीवनालाही महत्त्व दिले जाणे आवश्यक आहे.
संपादकीय : पारपत्राचा अनावश्यक गोंधळ !
देशातील ३ राज्यांत लव्ह जिहादच्या ४ घटना उघड !
Ujjain Muharram : मध्यप्रदेशातील बडनगर येथे क्रेनद्वारे चारचाकी हवेत लटकवून ती स्फोटाने जाणूनबुजून उडवून दिली !
Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये वीरमरण आलेल्या ६ भारतीय सैनिकांची नावे प्रथमच जाहीर !
अर्पणदात्यांनो, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने धर्मकार्यार्थ धन अर्पण करून गुरुतत्त्वाचा लाभ करून घ्या !
डेन्मार्क सरकार रस्त्यावर नमाजपठण आणि अजान यांवर बंदी घालण्याच्या विचारात !