६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. सुप्रिया माथूर यांनी दिलेले व्यष्टी साधनेविषयी अमूल्य दृष्टीकोन !
‘शारीरिक अडचणींमुळे व्यष्टी साधना झाली नाही’, असे सांगणे, म्हणजे सहानुभूती मिळवणे, तसेच सवलत घेणे आहे.
‘शारीरिक अडचणींमुळे व्यष्टी साधना झाली नाही’, असे सांगणे, म्हणजे सहानुभूती मिळवणे, तसेच सवलत घेणे आहे.
मी जर तुम्हाला धरले असते, तर माझा हात कधीच निसटला असता; परंतु आज तुम्ही माझा हात धरला असल्याने मला जिवंत राहून साधना करणे शक्य होत आहे गुरुदेवा !
‘जेव्हा संतांना या भूतलावर आता अधिक करण्यासारखे किंवा मिळवण्यासारखे काही उरलेले नाही, याची जाणीव होऊ लागते, त्यामुळे ते समाधी घेतात.’
‘श्रीकृष्ण माझा खरा सोबती आहे आणि खर्या अर्थाने तोच माझी काळजी घेत आहे. सर्व सहसाधकांच्या माध्यमातून तोच मला ‘हवे-नको’ ते सर्व पहात आहे. त्यामुळे मला अन्य कुणाची आवश्यकता नाही.’
‘पू. रत्नमालाताई देवद आश्रमात सेवा करतात; परंतु रामनाथी आश्रमातील साधक अनेक वेळा त्यांना सेवेतील अडचणी विचारतात. त्या दूरभाषवरून संबंधित साधकांशी बोलून त्यांची अडचण सोडवतात.
गोवा येथील सौ. मीनाक्षी धुमाळ यांच्याविषयी त्यांच्या सहसाधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
‘सासूबाई माझ्याशी व्यावहारिक गोष्टींविषयी विशेष कधी बोलत नसत. त्या साधनेच्या संदर्भातच बोलत असत. त्यामुळे त्यांच्याशी बोलतांना एका ‘साधिकेशी बोलत आहे’, असे वाटायचे.
त्रास वाढला किंवा विचार वाढले की, त्यांना लगेच कळते. लगेच त्या मला ‘प.पू. गुरुदेवांचे स्मरण आणि प्रार्थना करा’, असे सांगतात. त्या माझी आईच्या मायेने काळजी घेतात.’
‘मी तुझे बाळच आहे’, असेच मला नेहमी वाटते. गुरुदेवांनीच हे नाते मला दिले आहे. पू. ताई, हे नाते माझ्या जीवनात अतिशय अमूल्य असे आहे.
‘आश्रमात आलेल्या प्रत्येक जिवावर भगवंताची कृपा व्हायला हवी’, या दृष्टीने पू. (सौ.) अश्विनीताई सतत प्रयत्न करतात.