आपण अंतर्मुख झाल्यास ‘आपण कसे आहोत’, याची सम्यक कल्पना येते !
स्वतःविषयीच्या आपल्या कल्पना फार मोठ्या असतात; पण आपण अंतर्मुख झालो, म्हणजे भव्य-दिव्य आरशात आपण आपल्याला पाहू शकतो आणि आपण कसे आहोत, याची आपणास सम्यक कल्पना येते.’
स्वतःविषयीच्या आपल्या कल्पना फार मोठ्या असतात; पण आपण अंतर्मुख झालो, म्हणजे भव्य-दिव्य आरशात आपण आपल्याला पाहू शकतो आणि आपण कसे आहोत, याची आपणास सम्यक कल्पना येते.’
श्रीरामकृष्ण गंभीर होतात. त्यांचे नेत्र चमकतात. ते उद्गारतात, ‘‘भगवंताच्या आड जी पत्नी येते, ती पत्नीच नाही. ती वैरीण ! तिचा त्याग करावा. सोडून दे तिला. भलेही ती आत्महत्या करू देत. हवे ते करू दे ! त्याची चिंता नको !
ज्याचे मन संतुष्ट आहे, त्याच्याकडेच खरी संपत्ती आहे. ज्याने पायात पादत्राण घातले आहे, त्याच्या दृष्टीने जणू सर्व पृथ्वीच चामड्याने झाकलेली आहे
गुढी ब्रह्मांडातील प्रजापति देवतेच्या लहरी, ईश्वरी शक्ती आणि सात्त्विकता स्वत: ग्रहण करते अन् इतरांच्या लाभासाठी त्या सर्वांचे प्रक्षेपण करते.