शक्तीची निर्मिती, विविध नावे आणि देवीच्या उपासनेची वैशिष्ट्ये
सध्या चालू असलेल्या नवरात्रीच्या निमित्ताने देवीविषयीची शास्त्रोक्त माहिती…
सध्या चालू असलेल्या नवरात्रीच्या निमित्ताने देवीविषयीची शास्त्रोक्त माहिती…
सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी सांगितले आहे, तळमळीला ८० टक्के महत्त्व आहे. भावजागृतीचे प्रयत्न, स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन प्रक्रिया, तसेच सेवा करतांना तिला तळमळीची जोड दिली, तर आध्यात्मिक उन्नती जलद गतीने होईल.
प्रश्न : श्राद्ध करणे, हे हिंदूंनाच बंधनकारक आहे का ? पाश्चात्त्य देशांमध्ये त्यांचा देव (गॉड) त्यांना पीडा देत नाही का ?
उत्तर : इतर सर्व उपासना संप्रदाय आहेत. त्या संप्रदायानुसार श्राद्ध नसले, तरी त्या मृत व्यक्तीच्या थडग्याजवळ बसून ते प्रार्थना करतात.
‘परभणी येथील ‘आकाशकन्या कल्पना चावला’ शाळेच्या संचालिका सौ. ठाकरे सनातनच्या ग्रंथसंपदेची सूची पहात असतांना त्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्राकडे पुष्कळ वेळ पहात होत्या.त्या म्हणाल्या, ‘‘गुरुदेवांच्या मुखावर किती चैतन्य जाणवत आहे.
‘साधना करत असतांना आपल्या जीवनात घडणारा प्रत्येक प्रसंग मनोलयाकडे घेऊन जात असतो; मात्र मनोलय होण्यासाठी आपण प्रसंगाकडे शिकण्याच्या दृष्टीने आणि सकारात्मकतेने पहायला हवे !’
हल्लीच्या काळात जवळजवळ सर्वांनाच पूर्वजांचा त्रास होत असल्यामुळे ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप प्रत्येकानेच दररोज १ ते २ घंटे करणे आवश्यक आहे. पूर्वजांचा त्रास न्यून होण्यासाठी पितृपक्षात श्राद्धविधी करतात. त्यासमवेतच दत्ताचा नामजप केल्यास…
समाज, साधक आणि संत यांनी एक क्षणही वाया न घालवता प्रत्येकाने स्वतःची साधना वाढवावी.
पू. माई (पू. (सौ.) लक्ष्मी नाईक, प.पू. दास महाराज यांच्या पत्नी) परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी दिवसातून ६ वेळा भावपूर्ण प्रार्थना करतात.
रडणे ही मोठी शक्ती आहे. देवासाठी जे रडतात, ते धन्य आहेत.
श्री गणेशचतुर्थीला, तसेच गणेशोत्सवाच्या काळात, म्हणजे अनंत चतुदर्शीपर्यंत गणेशतत्त्व पृथ्वीवर नेहमीपेक्षा १ सहस्रपटीने कार्यरत असते. गणेशतत्त्वाचा अधिकाधिक लाभ होण्यासाठी ‘ॐ गँ गणपतये नम: ।’ हा जप सतत करा.